मानवविकास मिशन अंतर्गत राजुरा-पवनी मार्गावरील बससेवा अनियमित असल्यामुळे त्रस्त विद्यार्थिनींनी मंगळवारी सकाळी ११ वाजता पोवनी येथे ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आगरप्रमुख आशिष मेश्राम यांनी गुरुवार दि. १६ आॅगस्टपासून शालेय वेळेत बससेवा सुरू करण्याचे आश ...
बल्लारपूर शहरात मागील चार वर्षांत कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. येत्या काही दिवसांत उत्तम नागरी सुविधांचे महाराष्ट्रातील एकमेव शहर म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
मानव सापाला आपला शत्रु समजून मारत असतो. मात्र वन्यजीव संरक्षण कायदा १७७२ अन्वये त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. नाग व अंडे खाणारा साप (इंडियन एग इटर) यांना वाघाच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. यांना मारणाऱ्यांना तीन ते सात वर्षांची सजा किंवा २५ हजार र ...
शहराच्या मध्यभागी मागील कित्येक वर्षांपासून गॅस सिलिंडरचे गोडावून आहेत. मात्र त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. परिणामी हे सिलिंडरचे गोडावून शहराबाहेर हलविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मनसेतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे. ...
महिला व विद्यार्थिनींना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ मिळावे, यासाठी शासनाने ८ मार्चपासून अस्मिता योजनेची सुरुवात केली. मात्र जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी थंडबस्त्यात दिसून येत आहे. ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सोयीसुविधा मिळाव्यात आणि आरक्षणाच्या प्रवर्गात सामील करावे, या मागणीसाठी सोमवारी संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
तालुक्यातील ब्रह्मपुरी, काहाली, कालेता, नान्होरी आणि तोरगाव ते कोलारी रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (प्रादेशिक) मुख्य अभियंत्यानी हे रस्ते दर्जोन्नत करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान शासनाकडून निधी ...
जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंळअळीचा प्रादुर्भाव होण्याची लक्षणे दिसू लागली. कोरपना राजुरा व जिवती तालुक्यात काही गावांमध्ये बोंडअळीने नुकसानीची पातळी ओलांडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असताना जिल्हास्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय प् ...
दिल्ली येथील जंतरमंतरवर संविधान जाळून समाज माध्यमावर या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करणाºया समाजकंटकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्ह्यातील विविध संघटनांनी केली़ ठाणेदाराला निवेदन देऊन अशा घटनांचा निषेध करण्यात आला़ ...