असामान्य व्यक्तिमत्त्व आणि त्याला कर्तृत्वाची जोड दिल्यामुळेच बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांचे कार्य व कर्तृत्व देशपातळीवर पोहोचले आहे. सर्वसमावेशक वृत्तीमुळे त्यांनी चंद्रपूरचा नावलौकिक देश पातळीवर वाढविले. त्याचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन के ...
चंद्रपूर शहराला स्वच्छ व सुंदर करू शकणारी महत्त्वाकांक्षी भूमिगत मलनिस्सारण योजना काही वर्र्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आली. मात्र प्रारंभापासून या योजनेत नियोजनाची ऐसीतैशी करण्यात आल्याने ही योजना अनेक वर्ष लोटूनही पूर्णत्वास येऊ शकली न ...
ज्या देशाचे आरोग्य उत्तम असेल, त्या देशाच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून गावागावात उत्तम आरोग्याचे आंदोलन राबवण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर म ...
मागील दहा दिवसांपासून मोठ्या भक्ती भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. यावेळी ढोलताशे, डिजेच्या तालावर गणेशभक्तांची पावले अविरत थिरकत होती. चंद्रपूरसह आजुबाजुच्या गावांवरून आ ...
गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त १४ गावात महाराष्ट्र -तेलंगणा राज्याची विकास यंत्रणा काम करीत असली तरी आजही येथील नागरिक उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. वादग्रस्त १४ गावांपैकी मुकादमगुड्यात प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता भयाण वास्तव समोर आले. आजही य ...
शांत व संयमी स्वभाव आणि स्वच्छ प्रतिमेने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात अमीट छाप पाडणारे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे हे खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते. काही वर्षांपासून प्रकृती अस्वस्थाने त्रस्त असले तरी महत्त्वाच्या कार्यक्रमात त्य ...
तालुक्यातील विसापूर सर्वात मोठे गाव आहे. विसापूर फाट्यापासून गावाचे अंतर दोन किमीचे आहे. या फाट्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी जलद व अती जलद बसेससाठी थांबा मंजूर केला. मात्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशां ...
मागील वर्षी प्रारित केलेल्या कॅबिनेट निर्णयाला एक वर्षांचा कालावधी लोटूनही त्याचे शासन निर्णयात रुपांतर करण्यात आले नाही. त्यामुळे त्या निर्णयाचे शासन निर्णयात रुपांतर करण्याची मागणी वैद्यकीय अधिकाºयांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निव ...
१२ दिवसांच्या सेवेनंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी भव्य मिरवणुकीद्वारे गणरायाला निरोप दिला जाणार आहे. या मिरवणुकीसाठी पोलीस विभाग आणि महानगरपालिका व जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज झाले आहे. यादरम्यान कुठलीही अनूचित घटना ...