सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरातून गोसेखुर्दचा उजवा कालवा आलेला आहे. यासाठी काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कमी मोबदला देऊन संपादित केल्या. मात्र आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करीत आहेत. ...
नागपूरवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या बागडी ट्रॅव्हल्समध्ये दारू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. वरोरा येथे ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता ट्रॅव्हल्समध्ये ९९ हजार रुपयांची विदेशी दारू आढळून आली. ...
आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय, सावंगी (मेघे) जि. वर्धाकडून भद्रावती येथुन मोफत रूग्ण बससेवा सुरु करण्यात आली आहे. ही बस आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व गुरूवारी भद्रावती येथील नागमंदिर परिसरातून उपलब्ध राहणार आहे. ...
कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे कापशीची हजारो हेक्टर शेती करपायला लागली आहे. यंदा पुरेसा पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने पहिलेले स्वप्न मातीमोल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी राज्याच्या मंत्रिमंडळात प्रस्ताव पारित झाल्याने दीर्घकाळ रेंगाळलेला गुंता सोडविण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यश आले. विशेष म्हणजे यातील ४२ अतिक्रमण धारकांना एकमुस्त रक्कम देण्याचा निर्णयही या बैठकीत घे ...
सिद्धबली इस्पात लिमिटेड हा पोलाद निर्मितीचा कारखाना सुरु असून या कारखान्याच्या स्थापनेपासून या परिसरातील शेकडो कामगार काम करीत आहे. कारखाना व्यवस्थित सुरु असताना कारखाना व्यवस्थापनाने येथे काम करीत असलेल्या कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच य ...
केंद्र शासनाच्या धोरणानुसार एनबीए या संस्थेने केलेल्या तपासणीत चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र व विद्युत अभियांत्रिकी या दोन विभागाला एनबीएचा विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. सदर दर्जा प्राप्त करणारे हे गोंडवाना विद्यापीठातील पहिले मह ...
चंद्रपुरातील श्री कन्यका शारदोत्सव महिला मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘उंच माझा झोका’ या कार्यक्रमात श्री तिरूपती बालाजी देवस्थान ट्रस्टच्या सदस्य सपना सुधीर मुनगंटीवार यांना ‘कर्तृत्वशालिनी’ हा पुरस्कार बहाल करीत सिनेअभिनेत्री डॉ. नि ...
ब्रह्मपुरी क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आमदार विजय वडेट्टीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून यामुळे आता ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रही विकासाग्रणी होणार आहे. ...
माणसामध्ये कल्पकता असेल तर तो काहीतरी नवनिर्मिती करु शकतो अन् या कल्पकतेला जर मेहनतीची जोड असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम लगेचच दिसून येतो. भद्रावती येथील प्रगत शेतकरी प्रा. विलास कोटगिरवार यांच्या रुपाने अनुभवयास येत आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूपासून त ...