क्रीडा क्षेत्राकडे युवापिढी आकृष्ठ होत आहे. मागील चार वर्षांपासून विविध क्रीडा कौशल्यामध्ये युवक-युवतींनी देशाचे नाव उंचावले. या क्षेत्रातून आदर्श विद्यार्थी घडतील, असा आशावाद केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. ...
राज्यातील भाजप सरकारने विकासाचे अनेक आश्वासने दिली. सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. मात्र विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष करण पुगलिया, एनएस ...
परकोटा लगत ४० ते ५० वर्र्षांसून वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांना पुरातन विभागाकडून घरे खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे घरे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने येथील नागरिकांना पहिल्यांदा घरे द्यावी, ...
मिझल्स-रुबेला लसीकरण मोहिमेतील सहभाग हा उद्याच्या सुदृढ पिढीसाठी आवश्यक आहे. या मोहिमेतला सहभाग आणि याबाबतची शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमधील जागरूकता हे आमचे राजकीय कार्य व कर्तव्य असल्याचे मत विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केले आहे. ...
राज्य शासनाने प्लास्टिकबंदी घातली आहे. आता महापालिकेनेही शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासोबतच स्वच्छ भारत अभियानात उल्लेखनीय कामगिरी करण्याच्या दृष्टीने कचरामुक्त शहर करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
चंद्रपूर येथे १०० खाटांचे कर्करोग रुग्णालय सुरु करण्यासाठी सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत टाटा ट्रस्ट, राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभाग आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. ...
शिक्षण हे सर्वसमावेशक असले पाहिजे. मात्र सध्याचे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालत असून देशाचा इतिहास बदलायला निघाले आहे. शिक्षण क्षेत्रात अनागोंदी कारभार सुरू आहे. ...
शासनाने आरोग्यावर होणारा खर्च कमी केला. त्यामुळे नागरिकांना उपचाराकरिता वणवण भटकावे लागत आहे. औषधी, डॉक्टर, सोई, सुविधा यांचा अभाव मोठया प्रमाणात निर्माण झाला आहे. ...
गावात नाममात्र आरोग्य सेवा असल्यामुळे रुग्ण थेट शहराकडे धाव घेतात. परिणामी क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची गर्दी होत असल्यामुळे जिल्हा व ग्रामीण रुग्णालयाची सेवाही तोकडी पडत आहे. ...