दिवाळीनिमित्त गावाला अथवा अन्य शहरात जाण्यासाठी प्रवाशांनी जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांवर मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. प्रवास करणाऱ्यांमध्ये विशेषत: महिलांची संख्या लक्षणीय आहे. प्रवाशांची वाढती संख्या बघता एसटी महामंडळाने विदर्भातील सर्वच जिल् ...
वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे सर्दी, ताप- खोकला आदी रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालये फुल्ल दिसून येत आहेत. ...
ग्रामीण भागातील प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासोबतच काळानुसार सेवांमध्ये बदल केल्या जात आहेत. ग्रामीण व शहरी समुदायाला जोडून दळवळणाची साधने अत्याधुनिक करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर ते शिर ...
१०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या गेटेड साठवण बंधारे बांधण्यासाठी बल्लारपूर, पोंभुर्णा व मूल तालुक्याची निवड करण्यात आली. याकरिता साडेचार कोटींची तरतुद केल्याने तिनही तालु्क्यातील हेक्टरी सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याश ...
चार दिवसांपासून सुरू असलेल्या स्वच्छता कामगारांच्या आंदोलनाकडे मनपा पदाधिकारी व अधिकारी डोळेझाक करीत आहेत. कामगारांचे आंदोलन न्यायपूर्ण असल्याने मागण्या मान्य करण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली. शनिवारी आंदोलनस्थळी भेट घेऊन कामगारांच् ...
नुकत्याच जाहीर केलेल्या १८० दुष्काळगस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून मोफत बस सेवा मिळणार आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, नागभीड पोंभुर्णा, राजुरा, सिंदेवाही व वरोरा या दहा तालुक्याचा समा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गानेच समाजाची प्रगती शक्य आहे. आंबेडकरवादी समाजाला सत्ताप्राप्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी निष्ठा, इमानदारी आणि स्वाभिमान जागृत करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यातील स्वाभिमान जागृत करून लक्ष्य गाठण्यास ...
यवतमाळ जिल्ह्यातील अवनी या वाघिणीच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा गरम असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. ...