भाजपा सरकारने ५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे मोर्चा काढल्यानंतर ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार तर मदतनीसांच्या मानधनात ७५० रूपये वाढ करण्याचे सरकारने घोषित केले. मात्र नोव्हेंबर महिन्यांच्या पगारात ही वाढ लागू करण्य ...
चिमुर तालुक्यातील हिरापूर येथील ओबीसी समाजातील पात्र कुटुंंबांना घरकूल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. दरम्यान, ३१ डिसेंबर २०१८ ला ग्रामपंचायतमध्ये आमसभा घेण्यात आली. ओबीसी कुटुंंबांना घरकूल मिळाले नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा नि ...
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नगर परिषद कर्मचाºयांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसले. परिणामी, मंगळवारी दिवसभर नगर परिषद कार्यालया ...
वणी वेकोलि क्षेत्राच्या राजीव रतन रूग्णालयाला केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला एप्रिल २०१९ पर्यत सर्व डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कें ...
जीवनातील गरजा पूर्ण करण्यासह निवृत्तीनंतर आरामदायी आयुष्य जगण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सर्वात योग्य पर्याय असल्याचे गुंतवणूक इच्छुकदारांनी मान्य केले. म्युच्युअल फंडात आजच गुंतवणूक करण्याचा निर्धारही सर्वांनी केला. ...
राज्य सरकारकडून लागवडीपासून ते उत्पन्नापर्यंत तसेच ते उत्पादन खरेदीपर्यंत चुकीच्या व अपुऱ्या नियोजनामुळे शेतकऱ्यांची लूट व नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ नये व त्यांना योग्य हमी भाव मिळावे, या उद्देशाने स्वेच्छानिवृत्तीधारक कृषी सहाय् ...
भद्रावती पोलीस ठाण्याची भव्यदिव्य इमारत बनली आहे. आकर्षक आणि सुंदर, सुसज्ज पोलीस स्टेशनची इमारत जनतेच्या सेवेत रुजू झाली आहे. यातून लोकांच्या तक्रारींचा यथाशीघ्र निपटारा व्हावा, स्मार्ट इमारतीसारखे पोलिसांनीही स्मार्ट बनून कामे करावी, अशी अपेक्षा राज ...
आमच्या हजारो पिढ्यांनी आधी शेतीच केली आहे. त्यामुळे शेती कशी करायची हे आमच्या रक्तात आहे. शेती आपली आई आहे. त्यामुळे प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांनी त्याचा मोबदला घेताना पैसा हातचा न गमावता काही पैशातून पुन्हा शेती खरेदी करा, केंद्र सरक ...
लाखो डीएड बीएड बेरोजगारांची आशा असलेल्या पवित्र पोर्टलद्धारे शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहे. मात्र यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षक भरतीची कार्यवाही अपूर्ण असल्याने ती पूर्ण करण्यात यावी, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शा ...