विदर्भातील शेतकऱ्यांनी शेतीसोबतच आर्थिक स्तर सुधारण्याच्या हेतूने दूध उत्पादनाच्या जोडधंद्याला गंभीरतेने सुरुवात करावी, यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्यावतीने जिल्ह्यातील मारोडा येथून श्वेतक्रांतीला सुरुवात केली जात आहे. दुध उत्पादन वाढीसाठी पशु ...
राष्ट्रीय शैक्षणिक योजना तथा प्रशासन संस्था, नवी दिल्लीतर्फे संपूर्ण देशभरातून उत्कृष्ट शैक्षणिक व प्रशासकीय कार्य करणाऱ्या शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना राष्ट्रीय सन्मान देऊन गौरव करण्यात आले. यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शैक् ...
कन्हाळगाव शिवारात १२ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला सोमवारी युवा क्रांती संघटनेसह शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पाठींबा देऊन उपविभागीय कार्यालयासमोर अभिनव भजन ...
नवीन लघु उद्योग उभारताना उद्योजकांकडून स्टॅम्प ड्युटी न घेण्याचे उद्योग विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. काही वर्षे याची अंमलबजावणीही झाली. ही सवलत नव्याने सुरू ठेवून उद्योजकांना पाठबळ देण्याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, उद्योग व ...
जगातल्या सर्व देशांमध्ये भारताची लोकशाही हे जागतिक वैभव बनले आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेतील चारही स्तंभ मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्याचे दायित्व, जबाबदारी व कर्तव्य समजून पत्रकारांनी पत्रकारिता करावी, असे आवाहन राज् ...
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्राच्या विकासासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना सुरू आहे. या योजनेतून १०० टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस दिल्या जात आहे. शिवाय सिंचनाच्या सोई उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. ३ कोटींचा निधी ...
बल्लारपूर विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला आरओयुक्त मतदार संघ ठरेल यादृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. हा मतदार संघ शंभर टक्के एलपीजी गॅसयुक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धूरमुक्त गावांचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे ...
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या पुढाकाराने वाहतूक शाखेतर्फे शनिवारी श्रमदान मोहिम राबविली. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यासह चव्हाण सकाळीच कार्यालयात पोहोचले होते. दरम्यान स्वच्छता अभियानाला सुरुवात होताच एक वृद्ध थंडीने कुडकुडत असल्याचे प ...
तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर शेती उत्पादन अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकºयांच्या जीवावर उठला आहे. यामुळेच बळीराजा दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. याला कारणीभुत शेती उत्पादनातील घट आहे. ...