चंद्रपूर जिल्हा कोणत्याही क्षेत्रात मागे राहु नये. हा प्रयत्न आहे. या जिल्ह्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आहे. चंद्रपुरात मल्टीप्लेक्सची कमी होती. मिरज सिनेमाच्या माध्यमातून ही उणीवही आता भरून निघाली आहे. ...
शेतकऱ्यांनी संघटीत होऊन कृषीगट तयार केले. अशा गटांना शासनाकडून विविध योजनांसाठी आर्थिक निधी दिला जातो. मात्र निधी न मिळाल्याने शेतकरी गटांची विकास कामे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. ...
‘व्हेलेंटाईन डे’ म्हणजे युवक-युवतींना प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस मानण्याचे खुळ ग्रामीण भागातही निर्माण झाले. नात्याहून मैत्रीचे नाते श्रेष्ठ असते, हे खरेच आहे. आजची पिढी चंगळवादी विचारांच्या आहारी जाऊन चुकीचे पायंडे पाडत आहे. ...
कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांनी विविध प्रलंबित समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी चंद्रपुरात महाराष्ट्र राज्य किसान सभा, पोंभुर्णा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि चिमूर येथे वन विभागाच्या अन्यायाविरूद्ध नागरिकांची मोर्चा काढ ...
भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे सोमवारी डिजिटल गावाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव म्हणून घोडपेठ उदयास आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे एक डिजिटल ग्राम तयार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्र ...
हे सामंजस्य करार शहरी व ग्रामीण विकासाच्या दिशेने टाकलेले एक शुभलक्षणी पाऊल आहे. अनेक संस्थांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात एकत्र येऊन काम करण्यासाठी दाखवलेली रुची ही निश्चित स्वागतार्ह आहे. चला, सर्व मिळून काम करू महाराष्ट्राचा सर्वंकष व ...
गृह विभागाच्या नव्या आदेशाने पोलीस भरतीसाठी होणारी १०० गुणांची मैदानी चाचणी आता फक्त ५० गुणांची होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून मैदानी परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये नाराजी पसरली आहे. तो निर्णय रद्द करावा, पूर्ववत नियमानुसार भरतीप्रक ...
गुणवत्ता मंडळाच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण झाल्यामुळे विद्युत केंद्राची प्रगती झाली असून कर्मचाऱ्यांचा कामाचा दर्जा वाढून उत्पादनात वाढ झाली. ही गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी केले. ...
सध्या जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास झपाट्याने कमी होत आहे. शहरीकरण आणि जंगलातील वृक्षतोड यामुळे जंगलाचे क्षेत्रही विरळ आणि कमी होऊ लागले आहे. याशिवाय वातावरण बदलामुळे जंगलातील पाण्याचे स्रोत अनेकदा आटत असल्याने पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघ, बिबट व ...