गवराळा जुनी वस्ती गावठानमधील नागरिकांना जागेची आखिव पत्रिका व भद्रावती शहराचा सीटी सर्व्हे करावे आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष मीनल आत्राम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आ ...
सामान्यातल्या सामान्य माणसाला आरोग्याच्या अडचणी निर्माण झाल्यानंतर आरोग्याच्या काळजीसोबत उपचाराचे ओझे डोक्यावर राहू नये, यासाठी आयुष्यमान भारत ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली स्वातंत्र्यानंतरची सर्वात महत्त्वाची योजना आहे. ...
इंग्रजीच्या अध्यापनात ज्ञानरचनावादाचे महत्त्व लक्षात ठेवावे. बदलत्या काळानुसार विद्यार्थी केंद्रिंत अध्यापनावर भर द्यावे. प्रभावी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून सुलभ अध्यापनाची कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नागपुरातील इंग्रजी विषय तज ...
राज्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहेत. जल व वनांबद्दलची आत्मीयता प्राथमिक स्तरापासून निर्माण व्हावी, याकरिता शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात हे दोनही विषय समाविष्ठ करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, अशी ग्वाह ...
माता-भगिनींचा सन्मान हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. या चिरंतन संस्कृतीचे जतन करीत स्त्री जातीचा सन्मान राखावा, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकारातून नेहरूनगरात घेण्यात ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या तातोबा देवाची पूजा करण्यासाठी परिसरातील शेकडो आदिवासी बांधव बुधवारी मोहुर्ली गेटवर आले होते. वन विभागाने आदिवासी बांधवांना अडविले. त्यामुळे तणाव निर्माण झाली. दरम्यान, देवाची पूजा करण्यासाठी प्रवेश नाकारल्याने ...
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध योजनेतून सर्वाधिक घरे जनतेला मिळेल, यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेच्या अंमलबजावणी व पाठपुराव्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, ...
देशाची राजधानी दिल्लीला जाण्यासाठी नागरिक मुख्यत: रेल्वे किंवा विमानाने प्रवास करीत असतात. मात्र भद्रावती तालुक्यातील चोरा येथील ऋषी बांदूरकर या ३५ वर्षीय युवकाने देशाचे पंतप्रधान यांना भेटण्यासाठी तसेच स्वच्छतेचा संदेश, जल, वृक्ष संवर्धन आणि भारत जो ...