काश्मिरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश अशा वेळी सैन्यदलांच्या पाठीशी आहे. मात्र आमची देशभक्ती, देशाप्रतीची भावना आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो. त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यातून सिद्ध करण्याची वेळ आहे. त्यामुळे केंद्र आण ...
येथील मूल मार्गावरील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सरकारनगर परिसरातील सगिरा अपार्टमेंटमधील एस-३ या फ्लॅटमध्ये चालणाºया कुंटनखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून मुख्य महिला आरोपीसह वेश्या व्यवसाय करणाºया पाच महिला तसेच एका पुरूषाला अटक केली. ही कारवा ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, कोरपना, चिमूर आदी तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी गारपिटीसह वादळी पाऊस बरसला. ... ...
घोडा रथयात्रेच्या निमित्ताने मंदिर व मंदिर परिसरात रंगबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली असून, यात्रेला येणाऱ्या भाविकांचे स्वागत करणारे बॅनर, पोस्टर लावण्यात आले आहे. या परिसरात मिना बाजार, खेळणीची दुकाने, मनोरंजन झुले, मिठाईचे दुकाने व संपूर्ण व्याप ...
भारतात आजमितीला असणाऱ्या सर्व सैनिकी शाळांपैकी अतिशय उत्तम अशी वास्तू चंद्रपूरमध्ये उभी राहात आहे. भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारूपास येईल, अशा शुभेच्छा चंद्रपूरच्या सैनिकी शाळेला लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिल्या आहेत ...
अरबी, उर्दू शिकता येते, ती भाषा नोकरी देते. मग मराठी का नाही? १९३४ पासून आंम्ही मराठी विद्यापीठ मागतो आहोत, मिळत नाही आहे. जोपर्यंत मराठी समाज भाषा व संस्कृतीबाबत सजग नाही, तोपर्यंत होणार नाही. ज्यांचे अर्थकारण सक्षम त्यांचे भाषाकारण सक्षम, हे इंग्रज ...
वाहनाने दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी विसापूर येथे सापळा रचून ११ लाख १० हजार रूपयांची देशी दारू व ६० हजार रूपये किमंतीचे वाहन असा एकूण ११ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्या ...
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना सुरु केली. मात्र ही शिष्यवृत्ती प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अडचण जात आहे. तर शिष्यवृत्तीसाठी अनेकजण जि. प. मध्य ...
घरची परिस्थिती अतिशय प्रतीकूल, बसायला धड जागा नाही, पण अशाही परिस्थितीत नागभीडच्या राम चौधरीने ‘एमपीएसस’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. नागभीडचा हा राम कक्ष अधिकारी म्हणून लवकरच रूजू होणार आहे. ...
उन्हाळा लागण्यास अजून अवधी असतानाच शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पठाणपुरा वॉर्ड, बालाजी वॉर्ड, गोपालपुरी यासह अन्य भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी, लागत आहे. शहरातील अन्य वॉर्डातही अशीच स्थिती आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्य ...