बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथील रेल्वे कॅन्टीन बंद केल्यामुळे कॅन्टीन चालविणारे क्वासी कर्मचारी व कॅन्टीनमध्ये काम करणारे सेल्समॅन, व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ...
आजच्या काळातील पत्रकारिता करायची, तर त्यासाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण हवेच. माहिती देणे, मनोरंजन करणे आणि शिक्षित करणे हे पत्रकारितेचे मुख्य काम आहे. प्रादेशिक पत्रकारितेचे सातत्याने विस्तारणारे क्षेत्र पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांसाठी एक नवे आवाह ...
दिवसेंदिवस वाढते आजार गावापासून दूर ठेवायचे असेल तर प्रत्येक ग्रामवासियांनी श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित सामुदायिक ग्रामस्वच्छतेच्या कार्यात उत्स्फुर्तपणे योगदान दिले पाहिजे. त्याचबरोबर समाजातील बुवाबाजी अंधश्रद्धा यापासून दूर राहिले पाहिजे, अ ...
हत्तीपाय समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र प्रशासनाकडून नुकत्याच राबविलेल्या हत्तीरोग रुग्ण शोधमोहिमेत जिल्ह्यात हत्तीपायाचे ११ हजार ६७७ रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
वीज केंद्रातील वेस्टेज फलॉयअॅश वाहतुक करणाऱ्या तीन वाहनातून लोखंड चोरून नेताना केंद्राच्या सुरक्षा विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी दुपारी ३.३० वाजता पडोली येथील एका भंगार दुकानात करण्यात आली. ...
आदिवासींच्या पारंपरिक वन हक्कांवर गदा आणल्याच्या निषेधार्थ गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या नेतृत्वात आदिवासींनी शुक्रवारी जिल्हा कचेरीवर धरणे दिले. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांना २० प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी दाखविलेल्या माणुसकीने एका वृद्धाला अनेक वर्षांनी त्याचे कुटुंबीय मिळवून दिले. त्या वृद्धाला ऐकू येत नसल्याची बाब लक्षात येताच श्री संत गजानन महाराज गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जयंत मामीडवार यांच् ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १८ लाख ४० हजार ५७ मतदारांची नोंदणी झाली. यामध्ये ५३ हजार ८०३ नवीन मतदारांची वाढ झाली असून यंदा पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू असल्याने ही संख्या ७० हजारांहून अधिक होण्याची ...
‘पोंभूर्णा’ हे तालुक्याचे नाव. पूर्वी दुर्लक्षित गाव म्हणून ओळखले जायचे. गेल्या चार वर्षांत या तालुक्यात रोजगाराची क्रांतीच झाली. बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट, टुथपिक उत्पादन केंद्र, मधुमक्षिका पालन एक कृषी उद्योग, महिलांचा कुक्कुटपालन व्यवस ...
तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ३० गावात दर पंधरा दिवसांनी वाघाच्या हल्ल्यात जनावरे, माणसे मारली जात आहेत. जखमी होत आहेत. त्यामुळे गावागावामध्ये वाघाचे दहशत पसरली आहे. ...