जिल्ह्यातील अपंग बांधवांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पुर्ततसेसाठी प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. तसेच सदर मागण्या त्वरीत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या ...
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करुन निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. ...
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक पदवीधर, सहायक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी (शिक्षण) व इतर शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी कार्यालय प्रमुखांची परवानगी न घेता वैयक्तिक समस्या निवारणासाठी आठ - दहा सहकाऱ्यांना घेऊन थेट जिल्हा ...
चंद्रपूर महानगरपालिकेचा सन २०१९-२० चा वार्षिक अंदाजपत्रक मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी मनपाच्या विशेष सभेत मंजुरीसाठी सादर केला. या अंदाजपत्रकानुसार चालू वर्षात ५०७ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. जमा-खर्च जाता ९५ लाख ७९ लाख र ...
एमआयडीसी परिसरातील १३ गावांतील नागरिक व युवकांनी विविध समस्यांना घेऊन शनिवारी ताडाळी एमआयडीसीतील धारिवाल कंपनीवर धडक मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान झालेल्या वाटाघाटीत येत्या १५ दिवसांत बैठकीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची हमी कंपनी व् ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे मागील चार महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत. या कामगारांना केवळ सहा हजार रुपये एवढे वेतन मिळते. त्यातही चार महिन्यांपासून पगार नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा प्रश्न ...
माना समाजाच्या आदेशाच्या परिपत्रकाची अंमलबजावणी व परिसरातील विविध मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारीपासून साखळी व आमरण उपोषणाला तहसील कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आली ...
१ मार्च २०१७ रोजी चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली होती. या श्रमदानाला ६५० दिवस पूर्ण झाले. अभियानात सहभागी स्वयंसेवक ऐतिहासिक वैभव लक्षात घेऊन योगदान देत आहेत. किल्ला स्वच्छतेमुळे पर्यटक भेट देत आहेत. ...
वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण केल्या जात आहे. परंतु, मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनेची आज गरज निर्माण झाली आहे. यातूनच निसर्गातील समतोल टिकू शकतो. ...