औद्योगिक व शेतीप्रधान तालुका म्हणून कोरपना तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील वनसडी येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. येथील इंटरनेट लिंक तांत्रिक कारणासाठी शुक्रवारी दिवसभर बंद असल्याने शेतकरी ग्राहकांना कामधंदे सोडून ताटकळत रहावे लागले. बँक बंद ...
गडचांदूर येथील ऐतिहासिक भूमीचा विकास आणि संवर्धनाच्या विहारे, मंदिरे, मुर्त्या, शिल्पे व पुरावशेषांवर संशोधन करण्याच्या हेतूने पुरातत्त्व विभागाचे नागपूर येथील समन्वयक अश्विन मेश्राम आणि सहकाऱ्यांनी शुक्रवारी पाहणी केली. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी २ मार्चपासून कामगारांनी आंदोलन पुकारले. मागील चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले. ...
येथील तहसीलदार होळी यांनी अवैध रेती व इतर गौणखनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष पथकासह कारवाई करीत जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल ५ कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे ९६ अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणात वाहनांवर का ...
घराला, राष्ट्राला वळण लावण्याची निसर्गदत्त देणगी महिलांना मिळाली आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान किती आवश्यक आहे, हे समाजाला पटवून देण्यासाठी महिलांनी मतदान जनजागृतीमध्ये पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. ...
लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर लोहारा येथील एका गोडावूनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वातील रामनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने धाड टाकून तब्बल ६८ लाख रुपयांची दारु पकडली आहे. ...
चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या तिकिटासाठी साठी काँग्रेसकडून शिवसेनेचा एक स्थानिक नेता आणि काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नागपूर येथील एका नेत्यामध्ये घमासान सुरू असताना गुरुवारी अचानक नागपूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्री ...
नागभीड तालुक्यातील तळोधी(बा.) वनपरिक्षेत्रातील सावंगी या गावात बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एका बिबटाने थेट वाढई यांच्या घरात शिरून ठाण मांडले. या थरारक घटनेची अखेर गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास बिबट्याला जेरबंद करून झाली. ...
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार २६ शेतकरी पात्र ठरतात. आतापर्यंत १ लाख २९ हजार ८६९ शेतकऱ्यांची नावे ‘एनआयसी’ वर अपलोड करण्यात आली. ...
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात शहरी भागात २४ हजार २२४, मनपा ३५ हजार ६५७ व ग्रामीण भागात १ लाख ८९ हजार ३४ अशा एकूण १ लाख ६८ हजार ८१५ बालकांना पोलिओ आरोग्य विभागाच्या वतीने पोलिओ लस देण्यात आली. ...