महानगरपालिकेचे मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या खोलीला कुलूप ठोकला. त्यामुळे शहरातील कोचिंग क्लासेसधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...
भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केल्यामुळे जिल्ह्यामध्ये तत्काळ प्रभावानुसार १० मार्चपासूनच आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. चंद्रपूर मतदार संघात या घोषणेनुसार ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले अस ...
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एक हजार ७५३ वीज ग्राहकांच्या घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर ६४२ ग्राहकांनी तत्काळ वीज बिलाचा भरणा केल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा पूर्व ...
तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मूल तालुक्यात दूरसंचार विभागाची सेवा ग्राहकांना आता नकोशी झाली आहे. सध्यास्थित दूरसंचार विभागाचे नेटवर्क गायब झाल्याने ग्राहक त्रस्त झाले असुन अनेक ग्राहक दूरसंचार विभागाची सेवा बंद करण्याच्या तयारीत आहेत. दूरसं ...
पुनर्वसनाशिवाय प्रकल्पाचे बांधकाम करू नये, यासाठी सातत्याने आंदोलन करूनही प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने दिंदोडा येथील गावकऱ्यांनी रविवारी दिंदोडा सिंचन प्रकल्पाचे काम थांबविले. गावाचे पुनर्वसन करून प्रत्येक कुटुंबाला प्रकल्पग ...
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग (मुख, स्तन व मुख गर्भाशय) तपासणी मोहीम जागतिक कर्णबधिरता सप्ताह व पोषण आहार जागृती कार्यक्रम घेण्यात ...
शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्याने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पर्यवेक्षीय गटातून जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदा ...
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने एक कोटी ६५ लाख रूपये खर्च करुन बांधलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालयावर स्त्री रोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्याने वर्षभरात ९४ सिझेरियन डिलव्हरी यशस्वीरित्या पूर्ण करणे शक्य होऊ शकल्या. कठीण परिस्थिती चंद्रपूरला रेफर ...
शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत असताना २००३ पासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची दुर्दैवी मालिका सुरूच असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालातून पुढे आले आहे. या अहवालानुसार २००१ ते २०१८ पर्यंत ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ...