कधीकाळी निवडणुकांवर समाजातील दांडगाई करणाऱ्या अर्थात मसल पॉवरचा प्रभाव असायचा. मात्र आता कायदा सुव्यवस्था कणखरपणे कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे पैशाच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाईकरिता प्रशासनाने सज्ज असावे, अस ...
ग्राहकांना आवडीचे चॅनल्स निवडण्यासाठी ट्राय अर्थात टेलिकॉम रेग्युलेटरी आॅर्थटी आॅफ इंडियाने नवीन नियम लागू केले. या नियमानुसार केबल चालकांनी ग्राहकांना कशी सेवा द्यावी, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले. येत्या ३१ मार्च २०१९ नंतर जुनी चॅनल्स स ...
धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोे. होळीला दारु प्राशन करुन धुळवड खेळण्याकडे बहुतांश नागरिकांचा कल राहत असल्याने अनेकजण मद्याची व्यवस्था करण्याच्या तयारीत लागले आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारुला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस विभाग सत ...
चंद्रपूर शहराची जीवनदाहीनी अशी ओळख असलेल्या इरई नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर, झुडपे तसेच पात्र उथळ झाल्याने नदीचा नाला झाला आहे. या जीवनदाहीनीची गंभीर अवस्था झाली असून मागील काही वर्षांमध्ये शासनाकडून सौ ...
मंजूर बांधकामे मार्च एडींगमध्ये पूर्ण करण्याची प्रशासकीय घाई सुरू असताना शासन अंगीकृत एचपीसीएल व बीपीसीएल कंपन्यांनी क्लिनिंगसाठी शटडाऊन केले. यामुळे डांबर पुरवठा बंद झाला असून राज्यातील रस्ते बांधकामाला ब्रेक लागला आहे. ...
घोसरी वन परिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या गोवर्धन-नांदगाव दरम्यान राईस मिललगत एका निंबाच्या झाडावर सकाळी ८ वाजतापासून अस्वल ठाण मांडून होते. वनविभागाच्या अथक परिश्रमानंतर अस्वलाने सहा वाजताच्या सुमारास दिघोरी जंगलाकडे पळ काढला. ...
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसकडून तब्बल १२ जण इच्छुक असताना पक्षश्रेष्ठींनी नागपूरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित केल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आह ...
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९५१ ते २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ सात महिल्या लढल्या असल्या तरी यामध्ये एका महिलेने ही निवडणूक जिंकून या मतदार संघाच्या पहिल्या खासदार होण्याचा मान मिळविला. गोपिकाताई कन्नमवार असे या पहिल्या महिला खासदाराच ...
राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त किसानपुत्रांनी मंगळवारी महात्मा गांधी चौकात सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजता अन्नत्याग आंदोलन केले. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी कुटुंबासह १९ मार्च १९८६ ला स ...