बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी लेबर पाहून खरेदी करावी, तसेच दुकानदाराकडून पावती घ्यावी, असे आवाहन चिमूर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी शिवाजी टाकरस यांनी केले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी शेतकरी करीत आहेत. ...
सिंदेवाही तालुक्यातील मौजा गडबोरी येथे रविवारी एका लहान बालकाला बिबट्याने घरातून पळवून ठार केले. या घटनेनंतर गावात बिबट्याची दहशत आहे. विशेष म्हणजे, नागरिक शेतशिवारात तसेच सायंकाळी गावाबाहेर जाण्यासही घाबरत आहे. दरम्यान, वनविभागाने २० कर्मचाऱ्यांच्या ...
हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे अर्ध्यातच शिक्षण सोडाव्या लागणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना राबविण्यात येते. यंदा या योजनेतंर्गत जमा झालेल्या रकमेवर व्याजाचे ६ लाख ३० हजार रूपये जिल्ह्यातील ८४० मुली ...
शहरीकरण व औद्योगिकीकरणाने जिल्ह्यात जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विकासाच्या नवनवीन संकल्पना अंमलात आणताना प्रदूषण नियंत्रण करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मानवाला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. ...
जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ठिकठिकाणी वादळासह मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. दरम्यान वादळामुळे अनेक गावांतील छप्पर उळाले तर शेकडो गावांमध्ये काहीकाळ वीजपुरवठा खंडित झाला. चंद्रपूर शहरातही मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने सायंकाळी ना ...
आदिवासी विद्यार्थ्यांनी जगावेगळे ध्येय बाळगून ओळख निर्माण करावी, या दृष्टिकोनातून आदिवासी विकास विभागाच्या मिशन शौर्य २०१९ अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाºया ९ विद्यार्थ्यांनी जगातील उंच एव्हरेस्ट शिखर २३ मे २०१९ रोजी सर केले. यामध्ये जिल्ह्याती ...
केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे आयसीडीएस प्रणाली अंतर्गत राष्ट्रीय पोषण मिशनच्या माध्यमातून आयसीडीसी-कॅश (कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर) विकसित करण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषद व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना इंटरनेट से ...
इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीत शिकणाऱ्या एक लाख ७९ हजार ७३६ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक मिळणार आहे. याकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुण्यातील बालभारतीकडे साडेअकरा लाख पाठ्यपुस्तकांच ...
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या २० सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येणार आहे. राज्यातील दृष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई व त्याअनुषंगाने ...
मुस्लीम बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान ईद हा सण दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा सुका मेव्यासह इतर साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने खिशाला मोठी झळ बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ...