राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कारभारावर लक्ष टाकल्यास हे सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात एकट्या महाराष्ट्रात तब्बल १४ हजार ६७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. हा आकडा देशातील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे ...
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरच्या पोलिसांनी चंद्रपूर कॉँग्रेसचा महासचिव संदीप सिडाम याला दारूतस्करी प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या दारूबंदीवरून कॉँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आकांडतांडव निर्माण केले होते. ...
जुन्या वादातून लालपेठ परिसरात सोमवारच्या मध्यरात्री शिवा ऊर्फ गोलू व कोटा परिवारातील सदस्यांनी संजय झुणमूलवार व त्याच्या मित्रावर अचानक हल्ला चढविला होता. या हल्ल्यात संजय हा जागीच ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ...
तळोधी बा. पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या ओवाळा येथील पिण्याच्या पाण्यासाठी वापरात येत असलेल्या विहिरीचे पाणी दूषित झाल्यामुळे ओवाळा येथील शंभराहून अधिक लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. हगवन व उलटीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ...
जन्मभर जळल्यावरही मेल्यानंतर जळतात, लाकडापेक्षाही माणसंच लाकडाचे गुणधर्म पाळतात, ही चारोळी कदाचित चिमूर तालुक्यातील बंदरवासीयांसाठी तयार करण्यात आली की काय, असा प्रश्न पडतो, कारण येथे जन्माला आल्यापासून ते थेट सरणावर जाईपर्यंत नागरी सुविधांची वानवा अ ...
चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या दिंदोडा प्रकल्पाचे काम सुरू झाले. परंतु २२ शेतकऱ्यांना अद्याप सानुग्रह अनुदान मिळाले नाही. येत्या आठ दिवसात अनुदान मिळवून देणार असल्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. ...
ब्रम्हपुरी न.प .अंतर्गत येत असलेल्या कुर्झा प्रभागात ब्रम्हपुरी-अºहेर मार्गावरील सुभाष चौकातलगत असलेल्या तणसाच्या ढिगांना अचानक आग लागली. या आगीत काही वेळातच तीन तणसाचे मोठे ढिग जळून खाक झाले. यात ढिगांना लागूनच असलेल्या घरांना आग लागण्यापूर्वीच नपच् ...
रमजानच्या पवित्र पार्श्वभूमीवर एक महिना रोजा ठेवल्यानंतर आज बुधवारी रमजान ईदनिमित्त चंद्रपूरसह जिल्ह्यातील विविध मशीदमध्ये मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केला. देशात सुख, शांती नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या या पार्श्वभूमीवर बुधवारी स ...