सीसीआय अजूनही संथगतीने शेतकऱ्यांच्या कापूस गाडया सीसीआय खरेदी करीत असेल. दोन्ही तालुक्यातील १६ हजार नोंदणीधारक शेतकऱ्यांना नंबर येण्यासाठी तब्बल वर्षभर ताटकळत बसण्याची वेळ येऊ शकते. शेतीचा खरीप हंगाम अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांची ...
याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये अक्रोषाचे वातावरण आहे. विसापूर गावातील लोकसंख्या १६ हजारांवर आहे. येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सर्वाधिक लोकसंख्या रोजंदारी मजुरांची आहे़ अशातच याच वॉर्डातील २६ वर्षांच्या ...
बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून रोज ८, १० रेल्वे गाडया कोरोनामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांना घेऊन जात आहेत. त्यांना आईआरसीटीसीकडून नि:शुल्क जेवण व पाण्याची व्यवस्था केली आहे. बल्लारशाह रेल्वे स्थानकावर चार ठेकेदार येणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वे गाडयांमध ...
मुंबईवरून आलेला मौजा आरवट येथील २५ वर्षाच्या युवकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक १७ मे रोजी अन्य सहा लोकांसोबत मुंबईवरून चंद्रपूर येथे आला होता. या युवकाला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. २२ मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला होता. तो ...
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. २३ मे रोजीच्या रात्री उशिरा आणखी चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे २३ मे रोजी रात्री १५ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मध्यरात्री नंतर वाढून १९ झाली आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच एसटीची चाके आगारातच रूतुन बसली. दरम्यानच्या काळात विविध भागात अडकलेल्या गरजू मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ या ब्रि ...
साठगाव येथील विजय पांगुळ यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. शेतीच्या भरवशावर दोन्ही मुलाला त्यांनी उच्च शिक्षण दिले. मात्र, शिक्षणाच्या भरवशावर शासकीय नोकरी मिळाली नाही. त्यामुळे घरच्या शेतीकडेच लक्ष देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेतात नवीन प् ...
बैठकीला यंग चांदा ब्रिगेडचे शिक्षण विभाग प्रतिनिधी प्रतिक शिवणकर, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी संघटीका वंदना हातगावकर, डॉ. अभिलाषा गावतूरे आदींसह खासगी शिक्षण संस्थांच्या संचालक उपस्थित होती. कामगारांचा रोजगार बंद असल्याने त्यांच्यापूढे आर्थिक स ...
सोयाबीन पिकाची पेरणी रूंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास उडीद, मूग, कापूस, ज्वारी आदी आंतरपिके शेतकरी त्याच्या शेतात घेऊ शकतो आंतरपीक घेतल्याने अतिरिक्त उत्पन्न शेतकºयास मिळण्यास मदत होते. बीबीएफ तंत्रज्ञानामुळे पिकाला जलसंधारण होण्यास मदत मिळते तसेच सरी ...
यावर्षी उन्हाळ्याच्या प्रारंभीच म्हणजे मार्च महिन्यातच कोरोनाच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. उद्योगासाठी प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग बंद झाले. रस्त्यावरील वाहने थांबली. त्यामुळे यावर्षी हॉटसिटी म्हणून ओळख असलेल्या चंद् ...