आजार टाळण्यासाठी गोठा स्वच्छ ठेवावा, पाणी साचू नये यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. गाई व म्हशीमधील सर्व वयाच्या जनावरांना हा रोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. या विषाणूचे शेळ्या मेंढ्यातील देवीच्या विषाण ...
तालुक्यातील अर्जुनी येथे आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांची शेती शाळा, आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. शेतकºयांना कापूस पिकावरील किडी, कमी खर्चात फवारणीचे नियोजन, कीड नियंत्रक, किटक नाशकाचा वापर आदीबाबत यावेळी मार्गदर्शन केले. कापूस पिकावरील ...
जिल्ह्यातील बल्लारपूर, गोंडपिपरी व घुग्घुस शहरात जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. याचा फटका बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागावर दिसून आला. विसापूर या गावात बैलांना सजवून दरवर्षीप्रमाणे गावाच्या मुख्य चौकात येणाऱ्या ...
नागभीड येथे बसस्थानक आहे. मात्र, ते शहराच्या बाहेर आहे. हे बसस्थानक प्रवाशी आणि महामंडळाच्याही गैरसोयीचे होते. त्यामुळे प्रवाशी या बसस्थानकावरून प्रवास करणे टाळले. निर्मितीनंतरच्या काही वर्षातच महामंडळाने या बसस्थानकात बस पाठविणे बंद केले. त्यामुळे ह ...
कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी ही अनेक रूग्णांना वरदान ठरत आहे. या थेरपीत कोरोनातून बरा झालेल्या रूग्णांच्या रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील कोविड विरोधक अॅन्टीबॉडी दुसऱ्या रूग्णाला दिल्या जातात. त्यामुळे रुग्णांना या आजारातून बाहेर काढणे काही प्र ...
शंकरपूर येथे दरवर्षी मखरातील पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मखराचा बैल निघत असल्याने परिसरातील नागरिकांची शंकरपुरात प्रचंड गर्दी उसळते. परंतु यावर्षी शासकीय आदेशानुसार पोळा भरणार नसल्यामुळे मखराचा बैल निघणार नाही. मखराचा बैल देशमुख वाड्यातून नि ...
जिल्हा परिषद शाळांना पाठ्यपुस्तके पोहोचविण्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून वाहतूक केली. मात्र, संबंधित विभागाकडून आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. ...
पोळा हा बैलांचा सण. बैल हा शेतकऱ्यांचा सखा. वर्षभर शेतकरी बैलाच्या मानेवर भार वाहून शेती करतो. त्याच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकरी मोठ्या आनंदाने पोळा हा सण साजरा करतो. कोरोनामुळे पोळा हा सण घरीच साजरा करण्याच्या सुचना आहेत. परंतु, ग्रामीण भाग ...
बल्लारशाहकडून गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडीच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारच्या रात्री नागभीड तालुक्यातील तळोधी - आलेवाही सेक्सन दरम्यान घडली. ...
मागील काही दिवसात भद्रावती परिसरात वाघ तसेच बिबट्यांचा वावर वाढला आहे. शनिवारी रात्री ११.१५ च्या दरम्यान पट्टेदार वाघाने आयुध निर्माणी परिसरात गायीवर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. या भागात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वलसह अन्य वन्यप्राणी मोठ्या संख् ...