यावेळी होत असलेल्या दोन गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवडणुकीत होणारा त्रास, पैशाचा खर्च व आरोप-प्रत्यारोपाला मूठमाती देत दोन्ही ग्रामपंचायती ... ...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने नामांकन दाखल करण्याची परवानगी दिली. त्यामुळे अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरू होती. शुक्रवारी दुपारी १२ ...
धान उत्पादनासाठी प्रसिद्ध चंदपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात कापूस, सोयाबीन तसेच इतर पारंपरिक पीक घेतल्या जाते. यातून शेतकऱ्यांना पाहिजे तसा नफा मिळत नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्या ...