शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

शेकडो शेतकरी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:32 AM

तूर व इतर पिकांकरिता खरेदी केंद्र सुरू करून आधारभूत भावाने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करावी, यासह विविध मागण्यांसाठी २६ डिसेंबरपासून सुरू असलेले साखळी व आमरण उपोषण पोलीस प्रशासनाने उधळून लावले. उपोषणकर्ते निलेश राठोड यांना रुग्णवाहिकेत फरफटत नेऊन ठाणेदार मंगेश काळे व सहकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.

ठळक मुद्देठाणेदारांना निलंबित करा : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तूर व इतर पिकांकरिता खरेदी केंद्र सुरू करून आधारभूत भावाने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करावी, यासह विविध मागण्यांसाठी २६ डिसेंबरपासून सुरू असलेले साखळी व आमरण उपोषण पोलीस प्रशासनाने उधळून लावले. उपोषणकर्ते निलेश राठोड यांना रुग्णवाहिकेत फरफटत नेऊन ठाणेदार मंगेश काळे व सहकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. या दडपशाही विरोधात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून उपविभागीय कार्यालयावर धडक देत आक्रोश व्यक्त केला.ठाणेदार काळे व सहकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, या मागणीसाठी दुर्बल पीडित शेतकरी संघटनेकडून गुरुवारी दुपारी १ .३० च्या दरम्यान बालाजी मंदीर येथून स्वप्नील मालके, प्रशांत कोल्हे, उमेश हिंगे, प्रशांत हिंगे, मोरेश्वर झाडे, अमोल लांजेवार, अजय गायकवाड यांच्या नेतृत्वात जय जवान जय किसानच्या घोषणा देत मुख्य मार्गाने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा उपविभागीय कार्यालय चिमूर येथे धडकला. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी जिल्हा परीषद गट नेते डॉ. सतीश वारजुकर, प्रंशांत कोल्हे, स्वप्निल मालके आदींनी मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे व तहसीलदार संजय नागटिळक यांनी निवेदन स्वीकारले.

टॅग्स :PoliceपोलिसFarmerशेतकरी