शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

- तर मानव-वन्यजीव संघर्ष कायमचा संपेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:55 PM

वन्यजीव प्राण्यांमध्ये आपुलकीची भावना असते, हे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. मानवी जीवनात स्नेह, आनंद, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तशा वन्य प्राण्यांमध्येही या भावना उपजत असता. मात्र मानव- वन्य जीव संघर्ष वाढू लागला. याला आळा घालण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू आहे.

ठळक मुद्देवन्यजीवांसाठी वनावरील निर्भरता कमी करा

वन्यजीव प्राण्यांमध्ये आपुलकीची भावना असते, हे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. मानवी जीवनात स्नेह, आनंद, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तशा वन्य प्राण्यांमध्येही या भावना उपजत असता. मात्र मानव- वन्य जीव संघर्ष वाढू लागला. याला आळा घालण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू आहे. नागरिकांनी वन्यजीवांवरील प्रेमासाठी वनांवरील आत्मनिर्भरता कमी करून विविध योजनांच्या आधारे स्वावलंबी झाल्यास हा संघर्ष कायमचा संपू शकतो. यातून मानवी जीवनामध्ये सकारात्मक बदल घडेल. ‘जगा आणि जगू द्या’ या वैश्विक संस्कृतीला चालना मिळेल, असा आशावाद विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे यांनी मकरसंक्रातीनिमित्त ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर मोठा आघात होतो. शासनाने अशा कुटुंबांना १५ लाखांची मदत देत आहे. पण जीवाची मोल पैशात मोजता येत नाही. नागरिकांनी सतर्कता जोपासल्यास ही समस्याच उद्भवणार नाही. वन्यजिवांनी सहजीवनाचे तत्व स्वीकारले. वन्यजिवांकडे माणुसकीच्या दृष्टीने बघतानाच त्यांच्या सहजीवनाला बाधा येणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. यातून निसर्ग टिकेल, माणूस आनंदी राहील, असे मत विभागीय वनाधिकारी सोनकुसरे यांनी व्यक्त केले.ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे जिल्ह्याला आंतराष्टÑीय कीर्ती मिळाली. हे वैभव वन्य प्राण्यांमुळेच शक्य होऊ शकले, याकरिता वन परिसरातील नागरिकांची निसर्गाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टीही महत्त्वाची ठरली आहे.