शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू
2
महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!
3
लोकसभा अध्यक्षपद भाजपकडेच?; 'या' महिला नेत्याचे नाव स्पर्धेत आघाडीवर
4
...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा
5
आजचा अग्रलेख: संशयकल्लोळ..!
6
गणपती स्पेशल जादा गाड्या सोडा; अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी
7
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

शेतकºयांच्या कुटुंबीयांना मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:50 PM

किटकनाशकांची फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगडने केली आहे.

ठळक मुद्देकिटकनाशकांची फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी,

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: किटकनाशकांची फवारणी करताना मृत्यू झालेल्या शेतकºयांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगडने केली आहे.देशात हरितक्रांती झाल्यापासून शेतकरी अनेक कंपनीची औषधी घेऊन फवारणी करत आहे. परंतु आतापर्यंत अशी जीव गमावण्याची वेळ शेतकºयांवर आली नाही. परंतु याच वर्षी का आली. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. शेतकºयांचा जीव घेणे इतके सोपे झाले आहे का? असा प्रश्न शेतकरी करीत आहे. शेतीच्या अनेक योजना शेतकºयांपर्यंत पोहचल्या नाहीत. योजनांत गैरव्यवहार होत आहे. विषबाधेने जे शेतकरी मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाना १० लाख रुपये त्वरीत मदत देण्यात यावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हा चंद्रपूर शाखेने केली. निवासी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेतली नाही तर आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना यावेळी चंद्रकांत वैद्य केंद्रीय निरीक्षक, विनोद थेरे विभागीय अध्यक्ष, प्रविण काकडे जिल्हाध्यक्ष (दक्षिण), चंद्रशेखर झाडे (सचिव दक्षिण), विनोद निमकर, जिल्हा संघटक आदी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.