शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

आंबा पिकाला शासनाचे अनुदान; फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:00 IST

शेतकऱ्यांना दिलासा : मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना फळबागांसाठी दिले प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील प्रगतीशील आणि युवा शेतकऱ्यांचा प्रायोगिक शेती करण्याकडे कल वाढत आहे. जिल्ह्यात कधीही अन् कुठेही न घेतलेले पीक घेणे व त्यातून उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात फळबागेसाठी पोषण वाावरण नाही, तरीही काही शेतकरी प्रयत्न करीत आहे. यामध्ये मोसंबी, संत्रा, कागदी लिंबू, केळी, सीताफळ सोबत विविध फळांची लागवड केली जात आहे. सध्या बाजारात आंब्याला चांगला दर असून, आंब्याच्या विक्रीतून कोकण तसेच अन्य परिसरातील शेतकरी मालामाल होत आहे. मात्र आजही चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पाहिजे तसे फळबागांकडे वळले नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात धान, कापूस, सोयाबीन या पिकांचेच अधिक क्षेत्र पीक लाळगडीखाली असते. याशिवाय तूर, उडीद, मूग, ज्वारीची लावगड शेतकरी करतात. तसेच रब्बी हंगामात कडधान्य पिकांसह हरभरा, गहू, मका व तेलवर्गीय पिकांची लावगड शेतकरी करीत असतात. ही पिके हंगामी आहेत. जिल्ह्यात फळपीक लावगडीसाठी अद्यापतरी शेतकरी वळले नसल्याचे दिसते. यापुढे सिंचन क्षेत्र वाढल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी फळबाग लागवट करू शकतात.

फळबाग योजनेतून अनुदानभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये अनुदान मिळते, शिवाय अन्य योजनाही आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी आंब्याची लावगड केली आहे.

केशर आंब्यांला मिळतो चांगला भावजिल्ह्यात दशहरी, लंगडा आंब्याची लागवड काही शेतकऱ्यांनी केली आहे. केशर आंब्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. या आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे व दरदेखील चांगला मिळतो.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरMangoआंबाfarmingशेती