शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

आंबा पिकाला शासनाचे अनुदान; फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:00 IST

शेतकऱ्यांना दिलासा : मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना फळबागांसाठी दिले प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील प्रगतीशील आणि युवा शेतकऱ्यांचा प्रायोगिक शेती करण्याकडे कल वाढत आहे. जिल्ह्यात कधीही अन् कुठेही न घेतलेले पीक घेणे व त्यातून उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात फळबागेसाठी पोषण वाावरण नाही, तरीही काही शेतकरी प्रयत्न करीत आहे. यामध्ये मोसंबी, संत्रा, कागदी लिंबू, केळी, सीताफळ सोबत विविध फळांची लागवड केली जात आहे. सध्या बाजारात आंब्याला चांगला दर असून, आंब्याच्या विक्रीतून कोकण तसेच अन्य परिसरातील शेतकरी मालामाल होत आहे. मात्र आजही चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी पाहिजे तसे फळबागांकडे वळले नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात धान, कापूस, सोयाबीन या पिकांचेच अधिक क्षेत्र पीक लाळगडीखाली असते. याशिवाय तूर, उडीद, मूग, ज्वारीची लावगड शेतकरी करतात. तसेच रब्बी हंगामात कडधान्य पिकांसह हरभरा, गहू, मका व तेलवर्गीय पिकांची लावगड शेतकरी करीत असतात. ही पिके हंगामी आहेत. जिल्ह्यात फळपीक लावगडीसाठी अद्यापतरी शेतकरी वळले नसल्याचे दिसते. यापुढे सिंचन क्षेत्र वाढल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी फळबाग लागवट करू शकतात.

फळबाग योजनेतून अनुदानभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये अनुदान मिळते, शिवाय अन्य योजनाही आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी आंब्याची लावगड केली आहे.

केशर आंब्यांला मिळतो चांगला भावजिल्ह्यात दशहरी, लंगडा आंब्याची लागवड काही शेतकऱ्यांनी केली आहे. केशर आंब्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. या आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे व दरदेखील चांगला मिळतो.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरMangoआंबाfarmingशेती