शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

शासन देते मोफत धान्य, लाभार्थी विकतोय बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:30 IST

सुभाष भटवलकर विसापूर : शासनाने कोरोनाच्या काळात नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत धान्य वितरण केले. गरजेपेक्षा जास्त हे ...

सुभाष भटवलकर

विसापूर : शासनाने कोरोनाच्या काळात नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत धान्य वितरण केले. गरजेपेक्षा जास्त हे धान्य मिळत असल्यामुळे गरिबांचे हे धान्य थेट काळ्या बाजारात राजरोसपणे शिरण्याचा प्रकार गावखेड्यात पाहायला मिळत आहे. काही अज्ञात युवकांकडून रेशन धान्याची घरोघरी जाऊन खरेदी करण्यात येत आहे.

दहा रुपये किलो दराने तांदूळ, तर ११ रुपये किलो दराने गहू हे युवक नागरिकांकडून खरेदी करतात व हॉटेल व्यावसायिक, इडली-डोसा टपरीचालक यांना चढ्या १८ ते २० रुपये दराने विकतात. तसेच काही तांदूळ थेट तेलंगणातील व्यापारी खरेदी करून, त्याला घासाई करून पातळ बनवितात व एचएमटी किंवा श्रीराम या नावाने विकायला पाठवून ग्राहकांची फसगत करत आहेत, अशी माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. त्यामुळे शासनाने या काळ्याबाजाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोट

गावात काही युवक घरोघरी जाऊन धान्य खरेदी करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याबाबत तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

- अनेकश्वर मेश्राम

उपसरपंच, ग्रामपंचायत, विसापूर.