शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

सरकारला सद्बुद्धी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:42 PM

भाजप सरकारमधील आमदार, मंत्री जनतेला अभद्र बोलून त्यांच्या भावना दुखावत आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांनी जे वचन जनतेला दिले होते. त्याची पूर्तता भाजप सरकारकडून झाली नाही. त्यासाठी गणपती बाप्पाने भाजप सरकारला सद्बुद्धी प्रदान करावी, त्यामुळे जनतेच्या हिताचे कार्य घडेल या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवनिर्माण गणेश मंडळ येथे सद्बुद्धी यज्ञ करण्यात आला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र नवनिर्माण सेना : गणरायाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भाजप सरकारमधील आमदार, मंत्री जनतेला अभद्र बोलून त्यांच्या भावना दुखावत आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांनी जे वचन जनतेला दिले होते. त्याची पूर्तता भाजप सरकारकडून झाली नाही. त्यासाठी गणपती बाप्पाने भाजप सरकारला सद्बुद्धी प्रदान करावी, त्यामुळे जनतेच्या हिताचे कार्य घडेल या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवनिर्माण गणेश मंडळ येथे सद्बुद्धी यज्ञ करण्यात आला.नोटबंदीच्या निर्णयामुळे जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडची दरवाढ, बेरोजगारी, शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण, जनतेच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा करणे, बँक घोटाळे अशा अनेक बाबींसाठी सद्बुद्धी यज्ञ करण्यात आला. गणपतीच्या विसर्जनापूर्वी या सरकारला सद्बुद्धी द्यावी, त्यामुळे जनतेचे कल्याण होईल, अशी मागणी या यज्ञाद्वारे करण्यात आली.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सचिन भोयर, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, शहरअध्यक्ष मनदीप रोडे, सचिव भरत गुप्ता, वरोरा तालुकाअध्यक्ष राहुल खारकर, जिल्हा उपाध्यक्ष महिला सेना माया मेश्राम, शहर अध्यक्ष महिला सेना प्रतिमा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष मनवीसे कुलदीप चंदनखेडे, तालुका अध्यक्ष मनवीसे विवेक धोटे, तालुका उपाध्यक्ष किशोर मडगुलवार, शहर उपाध्यक्ष महेश वासलवार, तालुका उपाध्यक्ष मनवीसे मयूर मदनकर, शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, मनोज तांबेकर, करण नायर, शिरीष माणेकर,नितीन टेकाम, राकेश पराडकर, चैतन्य सदाफळे आदी उपस्थित होते.