शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

सुवर्ण जयंती महोत्सव योजनेचे कर्ज माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:19 AM

देवाडा बुज (जुनगाव) : सुवर्ण जयंती महोत्सव योजनेचे कर्ज माफ करावे, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी केली आहे. मागील ...

देवाडा बुज (जुनगाव) : सुवर्ण जयंती महोत्सव योजनेचे कर्ज माफ करावे, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी केली आहे.

मागील गतवर्षीच्या काळात तत्कालीन शासनाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्ण जयंती महोत्सव योजने अंतर्गत स्वरोजगार करण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेकडून सन २००२ मध्ये बीपीएलधारक बेरोजगारांना कर्ज पुरवठा करण्यात आला. परंतु शेती व उद्योग धंदे बुडाले. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवक बँकेचे कर्ज परतफेड करू शकले नाही. त्यामुळे संबंधित युवकांना दुसऱ्यांदा कर्ज मिळणे कठीण होऊन सुशिक्षित दारिद्र्य रेषेखालील बेरोजगारांना दारोदारी भटकण्याची पाळी आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत सुशिक्षित बेरोजगार युवक सापडला आहे. शासनाने आजतागायत अनेकांचे कर्ज माफ करुन दिलासा दिला. परंतु अल्प प्रमाणात असलेले कर्ज माफ केले नाही. तेव्हा शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून त्वरित योजनेचे कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी बेरोजगार युवकांनी केली आहे.