शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

वीज बिल माफ करा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

बल्लारपूर : मागील काही महिन्यांपासून येथील महावितरण कंपनीने लोकांचे वीज कनेक्शन खंडित करणे सुरू केले. ते थांबवा नाही तर ...

बल्लारपूर : मागील काही महिन्यांपासून येथील महावितरण कंपनीने लोकांचे वीज कनेक्शन खंडित करणे सुरू केले. ते थांबवा नाही तर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथील आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की स्थानिक जनता मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या काळात मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून अडचणीत सापडली आहे. यामुळे अवाच्या सवा आलेले विजेचे बिल माफ करा, राज्य सरकार वीज बिल माफ संदर्भात निर्णय घेईपर्यंत लोकांच्या घरांचे कनेक्शन खंडित करू नका. येत्या पाच दिवसात वीज खंडित करण्याची प्रक्रिया थांबवली नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीने बल्लारपुरात जण आंदोलन पुकारण्यात येईल. निवेदन देताना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, भिवराज सोनी, ॲड.किशोर पुसलवार,रवीकुमार पुप्पलवार, अफजल अली, ॲड.पवन वैरागडे, आसिफ शेख, निलेश जाधव, सुधाकर गेडाम, समशेरसिंग चव्हाण, राकेश वडस्कर यांची उपस्थिती होती.

080721\-aap.jpg

निवेदन देताना आप चे कार्यकर्ते