शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवेशाचे आठ अर्ज बाद; तुम्हाला एसएमएस आला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. सन २०२२-२०२३ या सत्रासाठी जिल्ह्यातील १९१ शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये १५०६ जागा राखीव होत्या. त्या जागांसाठी तीन हजार ८९९ जणांनी अर्ज केले होते. यामध्ये काहींनी दुबार अर्ज केले. जवळपास ५८ अर्ज दुबार आल्याचे संशय आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : आरटीईच्या मोफत प्रवेशासाठी जिल्ह्याभरातून तीन हजार ८९९ अर्ज दाखल झाले होते. छानणीमध्ये जवळपास ५८ अर्ज दुबार आले. त्यापैकी ८ अर्ज बाद करण्यात आले असून उर्वरित अर्जाची तपासणी सुरू आहे. शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. सन २०२२-२०२३ या सत्रासाठी जिल्ह्यातील १९१ शाळांची निवड करण्यात आली. त्यामध्ये १५०६ जागा राखीव होत्या. त्या जागांसाठी तीन हजार ८९९ जणांनी अर्ज केले होते. यामध्ये काहींनी दुबार अर्ज केले. जवळपास ५८ अर्ज दुबार आल्याचे संशय आहे. त्याची चौकशी सुरू असून आठ अर्ज बाद करण्यात आले असून तपासणीअंती पुन्हा काही अर्ज बाद होण्याची शक्यता नाकारता  येत नाही.

पहिला अर्ज बाद करायचा की दुसरा ?आरटीईसाठी मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातून तीन हजार ८९९ अर्ज आले आहेत. त्या अर्जाची छानणी सुरू आहे. यामध्ये जिल्ह्याभरात ५८ अर्ज दुबार आल्याची माहिती आहे. साधारणत: पहिला अर्ज चुकला असेल म्हणून दुसरा अर्ज भरला असा निष्कर्ष लावला जातो. परंतु, शिक्षण विभागाने पालकांशी संपर्क साधून विचारणा केली असता काही एनजीओने मदत करण्याच्या अनुषंगाने अर्ज भरल्याची बाब समोर आली. त्यामुळे आता पहिला की दुसरा अर्ज बाद करायचा, असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे.

- आरटीईच्या प्रवेशासाठी जिल्ह्यातून साधारणत: तीन हजार ८९९ जणांनी अर्ज केले आहेत. त्या अर्जाची छानणी सुरू आहे.                   

- लवकरच याची सोडत काढण्यात येणार आहे. परंतु, अद्यापही तारीख प्रसिद्ध झाली नसल्याने सर्व पालकांचे सोडतीकडे लक्ष लागले आहे.

ज्याचे अर्ज दुबार आले आहेत. अशांचे अर्ज बाद करण्यात येत आहे. जर जुडवा बालकांचे अर्ज बाद करण्यात येत असतील तर लगेच समन्वयकांशी संपर्क साधून माहिती द्यावी. -मो. शाहिद शरीफ, अध्यक्ष आरटीई ॲक्शन कमिटी, नागपूर

 

टॅग्स :Educationशिक्षण