शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

कापसाच्या अत्यल्प भावामुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 11:28 PM

सध्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांना मजुरांसाठी शोधाशोध करावी लागत आहे. ...

ठळक मुद्देउत्पादन खर्चही निघेना : शासनाचे हमी भावही कमीच

लोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : सध्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांना मजुरांसाठी शोधाशोध करावी लागत आहे. अशातच शासनाने कापसाला जाहीर केलाला हमी भाव अत्यंत कमी व खासगी व्यापारीही अल्पदर देत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.एकरी कापसाच्या पिकाला वेचण्यापर्यंतचा उत्पादनाचा खर्च अंदाजे २५ हजार रूपयाच्या आसपास आहे. यात उत्पादन ५ ते ७ क्विंटल होत असते. मात्र सध्या प्रति क्विंटल ४३५० व ४४०० इतका कापसाला दर मिळत आहे. याची आकडेवरी काढली तर शेतकºयांच्या हाती काही लागत नाही. त्यामुळे शेतकरी संतापला असून कापसाला कमीत-कमी ५ हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी होत आहे.मजुरांचा अभावपरिसरात मजुरांचा अभाव असल्याने बाहेर गावातून कापूस वेचणीसाठी मजूर आणावे लागत आहे. त्यांना प्रती ७ रुपये किलोदराने भाव द्यावा लागत आहे. मजुरांना आणणाºया गाडीच्या खर्चाचा अधिकचा भर पडत असल्याने पुढील वर्षी कापसाचे पीक घ्यावे की नाही, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.वन्यप्राण्यांचा हैदोसएकीकडे अस्मानी संकटाना तोड द्यावे लागत असताना वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकºयांना हैराण केले आहे. रोही, डुकर, हरीण हे वन्यप्राणी कापूस पिकाला जमीनदोस्त करीत आहेत. त्यामुळे उभे पीक खाली पाडून नासधुस असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.दलाल सक्रियशेतकºयांच्या थेट दरवाजापर्यंत जाऊन त्यांना फूस लावून व्यापाºयांकडून शेतकºयांची मोठ्या प्रमाणात लूटमार होत आहेत. शेतकºयांची दिशाभूल करीत हमीभावापेक्षा कवडीमोल दराने कापसाची खरेदी व्यापारी करीत असून यात अनेक दलाल सक्रिय आहेत. अशा प्रकारची खरेदी न करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र त्याला न जुमानता व्यापारी वर्गाने आपला व्यवसाय चालू ठेवला आहे.शासनाने जाहीर केलेल्या भावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे मोठी नामुष्की ओढावली आहे. शासनाने विचार करून कमीतकमी ५ हजार रुपये भाव द्यावा.- शिवराम खेकारे, शेतकरी खर्डी.