शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला सुरूवात चंद्रपूरचे तापमान १४ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

यंदा थंडी जोरदार राहील, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. तथापि दिवसाचे तापमान ३० अंशाच्या पुढेच असल्याने सुरूवातीला थंडी जाणवलीच नाही. उलट दिवाळीच्या वेळी पावसाचे थैमान सुरू होते. येणार-येणार म्हणून ज्याची प्रतिक्षा होती. ती थंडी आता कुठे जाणावायला लागली आहे. शुक्रवारी तापमान १४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत खाली आले.

ठळक मुद्देगावागावांत शेकोट्या पेटल्या। उबदार कपड्यांच्या मागणीत झपाट्याने वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र हुडहुडी भरविणाºया थंडीला प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. वातावरणात गारवा असल्याने वाहणारी हवादेखील बोचऱ्या थंडीची जाणीव करून देत आहे.यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीपासून लहरी हवामानाने जिल्ह्यावासियांना सतावले. जुलैच्या अखेरीस सुरू झालेला पाऊ स त्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत सतत कोसळत राहिला. एक -एक करीत या कालावधीत जिल्ह्याची पावसाची सरासरी मागील वर्षीच्या तुलनेत वाढली.नदी-नाले दुथडी भरून वाहिली आणि धरणे तुडूंब भरली. त्यानंतर दिवाळीपासून नोव्हेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचे थैमान सुरू होते. त्यामुळे यंदा थंडी जोरदार राहील, अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. तथापि दिवसाचे तापमान ३० अंशाच्या पुढेच असल्याने सुरूवातीला थंडी जाणवलीच नाही. उलट दिवाळीच्या वेळी पावसाचे थैमान सुरू होते. येणार-येणार म्हणून ज्याची प्रतिक्षा होती. ती थंडी आता कुठे जाणावायला लागली आहे. शुक्रवारी तापमान १४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत खाली आले. दिवसाचे तापमानही ३० अंशावर स्थिरावल्याने दिवसभर हुडहुडी कायम होती. या थंडीला प्रारंभ झाल्याने उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. दरम्यान, तिबेटीयन नागरिकही उबदार कपडे घेऊन चंद्रपुरात दाखल झाले आहे.शेतीला होणार फायदायावर्षी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे हातचे सर्वच गेलेल्या शेतकऱ्यांची आशा रबी पिकाकडे आहे. या पिकांना तसेच खरीपातील तूर, कपाशीसाठी थंडीचे वातावरण आवश्यक आहे. या माध्यमातून पिकांत वाढ होईल, अशा आशा शेतकºयांना आहे. दरम्यान गावागावांत शेकोट्याही पेटल्या असून पिकपाण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे.

टॅग्स :Temperatureतापमान