शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

सिद्धबली इस्पात कंपनीत कामगाराचा अपघाती मृत्यूने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

मध्य प्रदेशातील शैलेंद्र नामदेव हा कामगार सिद्धबली इस्पात कंपनीत कार्यरत होता. कंपनीत  सुरक्षा अधिकारी नाहीत. मृत कामगार व इतर कामगार कर्मचाऱ्यांना हेल्मेट, सेफ्टी शूज पुरविले नाही. सिद्धबली इस्पातच्या व्यवस्थापनात बदल झाला.परंतु, कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. शैलेंद्र नामदेव यांना सुरक्षा साधने पुरविली असती तर जीव वाचला असता, असेही कामगारांचे म्हणणे आहे. 

ठळक मुद्देव्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची हंसराज अहीर यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडाळी एमआयडीसी परिसरातील सिद्धबली इस्पात कंपनीत सोमवारी मध्य प्रदेशातील शैलेंद्र नामदेव या कामगाराचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, व्यवस्थापनाने हे प्रकरण दडपण्याच्या हेतूने मृत कामगाराचे पार्थिव परस्पर नागपूरला हलविले आणि पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप कामगारांनी केला. दरम्यान, व्यवस्थापनाच्या चुकीमुळे कामगाराचा मृत्यू झाल्याने कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मंगळवारी कंपनीला भेट दिल्यानंतर केली आहे. मध्य प्रदेशातील शैलेंद्र नामदेव हा कामगार सिद्धबली इस्पात कंपनीत कार्यरत होता. कंपनीत  सुरक्षा अधिकारी नाहीत. मृत कामगार व इतर कामगार कर्मचाऱ्यांना हेल्मेट, सेफ्टी शूज पुरविले नाही. सिद्धबली इस्पातच्या व्यवस्थापनात बदल झाला.परंतु, कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. शैलेंद्र नामदेव यांना सुरक्षा साधने पुरविली असती तर जीव वाचला असता, असेही कामगारांचे म्हणणे आहे. मंगळवारी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी  कंपनीतील घटनास्थळ गाठले. कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.  काही कामगारांना कंपनीने कामावरून कमी केले. त्यांना पूर्ववत घेण्याची मागणी केली. कामगार गंभीर जखमी होता तर लगेच चंद्रपुरातील वैद्यकीय सेवा का पुरविण्यात आली नाही, असा प्रश्नही अहिर यांनी उपस्थित केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, पोलीस निरीक्षक कासार, येरुरचे सरपंच मनोज आमटे, सोनेगाव सरपंच संजय उकीनकर, पडोली ग्रामपंचायत सदस्य विक्की लाडसे उपस्थित होते.

 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिरAccidentअपघात