शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चंद्रपुरात ७७८ गावे बाधित, ११,२२९ हेक्टर शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 08:40 IST

गोसेखुर्दचे ३३ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले; गोंदियात पिके पाण्याखाली, पुरामुळे दहा मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : पूर्व विदर्भात तीन ते चार दिवसांपासून सलग जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसातील पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन ११ हजार २२९.४० हेक्टर क्षेत्रातील पिकांना तडाखा बसल्याची प्राथमिक माहिती आहे. पुरामुळे ७७८ गावे बाधित झाली. मूल व सावली तालुक्यात नुकसानीची तीव्रता अधिक आहे. पुरामुळे १५ हजार ५२५ शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तलाव फुटल्याने हाहाकार उडालेल्या चिचपल्ली गावातील पाणी ओसरले; पण पुराच्या पाण्याने अनेकांच्या घरांची पडझड झाली. जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या.

पिके सडण्याचा धोका nगोंदिया : जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी चौथ्या दिवशीही कायम होता. nत्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, आठ ते दहा मार्ग अद्यापही बंद आहेत.  nतीन दिवसांपासून हजारो हेक्टरमधील पिके पाण्यात गेली. 

पुराचा फटका; १,५५५ कुटुंबांना हलविलेnभंडारा : आसगाव (ता. पवनी) तर ओपारा, राजनी (ता. लाखांदूर) येथे अतिवृष्टीचा तडाखा बसला.nतिन्ही गावे मिळून एकूण १,५५५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ मंडळात अतिवृष्टी झाली.

पंचगंगेने ओलांडली इशारा पातळीकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात साेमवारी पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पंचगंगा नदीने सकाळी इशारा पातळी (३९.२ फूट) ओलांडली. तब्बल ७८ बंधारे आणि ३८ मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. धरणक्षेत्रात अद्याप पाऊस सुरू आहे. राधानगरी धरण ८५% भरले, त्यातून प्रतिसेकंद १४५० घनफूट विसर्ग सुरू आहे.  

कृष्णा खोऱ्यात जोरसांगली : कृष्णा नदीची पाणीपातळी सोमवारी दुपारी २६ फुटांपर्यंत पोहोचली. कृष्णा खोऱ्यात पावसाचा जोर असल्यामुळे अलमट्टी धरण प्रशासनाने एक लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.  

टॅग्स :floodपूरRainपाऊस