शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Farmer Suicide : फास घट्ट! विदर्भात ऑगस्ट महिन्यात ५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 11:20 IST

विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

चंद्रपूर : सततची नापिकी, दुबार पेरणी, अतिवृष्टी व दरवर्षी वाढते उत्पादन खर्च आदी कारणांमुळे विदर्भातशेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचे पुढे आले. विदर्भात ऑगस्टमध्ये ५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.

राज्यात २००७ ते २०१४ या कालावधीत २११, २०१५-२०१६ मध्ये ८५, २०१७-१८ मध्ये ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. या आत्महत्या जानेवारी ते ऑगस्ट महिन्यातच झाल्या होत्या. २०१९ मध्ये ३८, २०२० मध्ये ४४ आणि २०२१ मध्ये २९ तर यंदाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली.

ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा राज्यात सर्वत्र गणेशोत्सव सुरू असताना विदर्भात या आत्महत्या झाल्या आहेत. यातील ५१ पैकी सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरलीत. अन्य प्रकरणे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या आत्महत्या चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती जिल्ह्यातील आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूVidarbhaविदर्भ