शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Farmer Suicide : फास घट्ट! विदर्भात ऑगस्ट महिन्यात ५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 11:20 IST

विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

चंद्रपूर : सततची नापिकी, दुबार पेरणी, अतिवृष्टी व दरवर्षी वाढते उत्पादन खर्च आदी कारणांमुळे विदर्भातशेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचे पुढे आले. विदर्भात ऑगस्टमध्ये ५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.

राज्यात २००७ ते २०१४ या कालावधीत २११, २०१५-२०१६ मध्ये ८५, २०१७-१८ मध्ये ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. या आत्महत्या जानेवारी ते ऑगस्ट महिन्यातच झाल्या होत्या. २०१९ मध्ये ३८, २०२० मध्ये ४४ आणि २०२१ मध्ये २९ तर यंदाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली.

ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा राज्यात सर्वत्र गणेशोत्सव सुरू असताना विदर्भात या आत्महत्या झाल्या आहेत. यातील ५१ पैकी सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरलीत. अन्य प्रकरणे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या आत्महत्या चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती जिल्ह्यातील आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूVidarbhaविदर्भ