शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

Farmer Suicide : फास घट्ट! विदर्भात ऑगस्ट महिन्यात ५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 11:20 IST

विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

चंद्रपूर : सततची नापिकी, दुबार पेरणी, अतिवृष्टी व दरवर्षी वाढते उत्पादन खर्च आदी कारणांमुळे विदर्भातशेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचे पुढे आले. विदर्भात ऑगस्टमध्ये ५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.

राज्यात २००७ ते २०१४ या कालावधीत २११, २०१५-२०१६ मध्ये ८५, २०१७-१८ मध्ये ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. या आत्महत्या जानेवारी ते ऑगस्ट महिन्यातच झाल्या होत्या. २०१९ मध्ये ३८, २०२० मध्ये ४४ आणि २०२१ मध्ये २९ तर यंदाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली.

ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा राज्यात सर्वत्र गणेशोत्सव सुरू असताना विदर्भात या आत्महत्या झाल्या आहेत. यातील ५१ पैकी सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरलीत. अन्य प्रकरणे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या आत्महत्या चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती जिल्ह्यातील आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूVidarbhaविदर्भ