शहरं
Join us  
Trending Stories
1
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
2
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
3
अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
4
PM Kisan Samman Nidhi : पुढच्य आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात येणार पैसे, तारीखही ठरली!
5
मोठी बातमी: शंभूराज देसाईंची शिष्टाई यशस्वी; जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला १ महिन्याची मुदत
6
POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...
7
Free Aadhaar update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस
8
मुंबईत बरसणार, कोकणात मुसळधार; पुढील २४ तासांसाठी असा आहे हवामान अंदाज
9
ATM मधून पैसे काढणे महागणार! २ वर्षानंतर 'या' शुल्कात वाढ केली; खिशावर परिणाम होणार
10
भाजपाने शब्द पाळला! जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले; भाविकांना दर्शन सुलभ, का होते बंद?
11
लहान मुलांना कोल्ड ड्रिंक्स देताय? तर जरा थांबा; आरोग्यावर होतात घातक परिणाम
12
मियामीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती! पाकिस्तानसह टीम इंडियाच्या सामन्यावर संकट, बिघडेल Super 8 चं गणित
13
हत्तीसोबत व्हिडिओ काढणे तरुणाला जीवावर बेतले; सोंडेत पकडून फेकले अन् छातीवर दिला पाय
14
जसप्रीत बुमराहला T20 World Cupमध्ये अनोखे 'शतक' करण्याची संधी, खुणावतोय मोठा विक्रम
15
'हे' आहेत देशातील टॉप 10 श्रीमंत खासदार; संपत्ती वाचून व्हाल धक्क!
16
चॉकलेट्स खावीत इतक्या सहज खाते सीमेंट-प्लॅस्टरचे गोळे, कोण आहे ही महिला? जाणून घ्या
17
NEET परीक्षेत कुठलाही घोटाळा झालेला नाही, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी NTA ला दिली 'क्लीन चिट'
18
आनंदाची बातमी! चांदी घसरली, 2000 रुपयांनी कोसळली! सोनंही 600 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 'लेटेस्ट रेट'
19
अजय देवगण-तब्बूची रोमँटिक केमिस्ट्री ३० वर्षांनंतर पुन्हा पडद्यावर, ट्रेलर पाहिलात का?
20
"सरकार बदलायचे आहे"; शरद पवारांच्या विधानानंतर भुजबळ गंभीर; म्हणाले, "ते कामाला लागलेत"

गोंडकालीन किल्ल्यांच्या स्वच्छतेला ३०० दिवस पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:32 PM

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील साडेपाचशे वर्षे प्राचीन गोंड़कालिन किल्ले व परकोटावर बऱ्याच ठिकाणी वृक्ष-वेली वाढल्या़ शिवाय, नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे मूळ चेहरा विद्रूप झाला़ हा प्रकार वाढल्यास ऐतिहासिक वारसा संपण्याचा धोका निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे इको-प्रो संस्थेच्या वतीने 'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले़स्वच्छता अभियानमध्ये रोज सकाळी ...

ठळक मुद्देइको-प्रो संस्थेचा पुढाकार : नागरिकांना इतिहास जाणून घेता येणार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील साडेपाचशे वर्षे प्राचीन गोंड़कालिन किल्ले व परकोटावर बऱ्याच ठिकाणी वृक्ष-वेली वाढल्या़ शिवाय, नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे मूळ चेहरा विद्रूप झाला़ हा प्रकार वाढल्यास ऐतिहासिक वारसा संपण्याचा धोका निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे इको-प्रो संस्थेच्या वतीने 'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले़स्वच्छता अभियानमध्ये रोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत श्रमदान करून शहरातील किल्ल्यांवरील उगविलेली झाडे व नागरिकांनी टाकलेला कचरा साफसफाई केली जात आहे़ आतापर्यंत अभियानात चंद्रपूर किल्ला परकोटचे ४ दरवाजे, ५ खिडक्या, ३९ बुरुजांपैकी २९ बुरूजांची स्वच्छ करण्यात आली आह़े़ किल्लाच्या भिंतीपैकी ७० टक्के भिंती व किल्ल्यावरुन पायदळ चालण्याच्या मार्गाची स्वछता करण्यात आली आहे़ किल्ल्याच्या विविध भागांची स्वच्छता झाल्यान नागरिकांना ऐतिहासिक सहल करता येऊ शकते़़ पर्यटक आणि विद्यार्थ्यांना गोंडकालिन स्थळांना भेट देऊन इतिहास व वास्तुंची माहिती जाणून आता शक्य झाले आहे़किल्ले परिसरातही स्वच्छतापठाणपूरा, जटपुरा, बिनबा, अंचलेश्वर गेट, विठोबा खिडकी, हनुमान खिड़की, बगड़ खिड़की, मसन खिडकी, चोर किडकी, आंबेकर लेआऊट, शाही मशीद, कोनेरी ग्राऊंड, दादमहल, आंबेकर लेआऊट आदी परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़सहकार्याची गरजकिल्ला परिसर आणि किल्ल्यावर घाण पसरू नये, याकरिता शहरातील प्रत्येक नागरिकाने सहकार्य केल्यास हा ऐतिहासिक हजारो वर्षांपर्यंत कायम राहणार आहे़ त्यासाठी मोहिमेला चळवळीचे स्वरुप आणण्यास मदत करावे़ 'मन की बात' मध्ये चंद्रपूर शहराची दखलस्वच्छता अभियानाला २०० दिवस पूर्ण झाले असता चंद्रपुरातील या श्रमदानाची दखल २९ आॅक्टोबर २०१७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात घेतली होती. चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला़ इको-प्रो संस्थेचे सदस्य आणि चंद्रपूर शहरातील नागरिक या मोहिमेत सहभागी झाल्याने ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरला आहे़