शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

गोंडकालीन किल्ल्यांच्या स्वच्छतेला ३०० दिवस पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:33 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील साडेपाचशे वर्षे प्राचीन गोंड़कालिन किल्ले व परकोटावर बऱ्याच ठिकाणी वृक्ष-वेली वाढल्या़ शिवाय, नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे मूळ चेहरा विद्रूप झाला़ हा प्रकार वाढल्यास ऐतिहासिक वारसा संपण्याचा धोका निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे इको-प्रो संस्थेच्या वतीने 'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले़स्वच्छता अभियानमध्ये रोज सकाळी ...

ठळक मुद्देइको-प्रो संस्थेचा पुढाकार : नागरिकांना इतिहास जाणून घेता येणार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील साडेपाचशे वर्षे प्राचीन गोंड़कालिन किल्ले व परकोटावर बऱ्याच ठिकाणी वृक्ष-वेली वाढल्या़ शिवाय, नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे मूळ चेहरा विद्रूप झाला़ हा प्रकार वाढल्यास ऐतिहासिक वारसा संपण्याचा धोका निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे इको-प्रो संस्थेच्या वतीने 'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले़स्वच्छता अभियानमध्ये रोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत श्रमदान करून शहरातील किल्ल्यांवरील उगविलेली झाडे व नागरिकांनी टाकलेला कचरा साफसफाई केली जात आहे़ आतापर्यंत अभियानात चंद्रपूर किल्ला परकोटचे ४ दरवाजे, ५ खिडक्या, ३९ बुरुजांपैकी २९ बुरूजांची स्वच्छ करण्यात आली आह़े़ किल्लाच्या भिंतीपैकी ७० टक्के भिंती व किल्ल्यावरुन पायदळ चालण्याच्या मार्गाची स्वछता करण्यात आली आहे़ किल्ल्याच्या विविध भागांची स्वच्छता झाल्यान नागरिकांना ऐतिहासिक सहल करता येऊ शकते़़ पर्यटक आणि विद्यार्थ्यांना गोंडकालिन स्थळांना भेट देऊन इतिहास व वास्तुंची माहिती जाणून आता शक्य झाले आहे़किल्ले परिसरातही स्वच्छतापठाणपूरा, जटपुरा, बिनबा, अंचलेश्वर गेट, विठोबा खिडकी, हनुमान खिड़की, बगड़ खिड़की, मसन खिडकी, चोर किडकी, आंबेकर लेआऊट, शाही मशीद, कोनेरी ग्राऊंड, दादमहल, आंबेकर लेआऊट आदी परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़सहकार्याची गरजकिल्ला परिसर आणि किल्ल्यावर घाण पसरू नये, याकरिता शहरातील प्रत्येक नागरिकाने सहकार्य केल्यास हा ऐतिहासिक हजारो वर्षांपर्यंत कायम राहणार आहे़ त्यासाठी मोहिमेला चळवळीचे स्वरुप आणण्यास मदत करावे़ 'मन की बात' मध्ये चंद्रपूर शहराची दखलस्वच्छता अभियानाला २०० दिवस पूर्ण झाले असता चंद्रपुरातील या श्रमदानाची दखल २९ आॅक्टोबर २०१७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात घेतली होती. चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला़ इको-प्रो संस्थेचे सदस्य आणि चंद्रपूर शहरातील नागरिक या मोहिमेत सहभागी झाल्याने ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरला आहे़