शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

गोंडकालीन किल्ल्यांच्या स्वच्छतेला ३०० दिवस पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:33 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील साडेपाचशे वर्षे प्राचीन गोंड़कालिन किल्ले व परकोटावर बऱ्याच ठिकाणी वृक्ष-वेली वाढल्या़ शिवाय, नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे मूळ चेहरा विद्रूप झाला़ हा प्रकार वाढल्यास ऐतिहासिक वारसा संपण्याचा धोका निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे इको-प्रो संस्थेच्या वतीने 'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले़स्वच्छता अभियानमध्ये रोज सकाळी ...

ठळक मुद्देइको-प्रो संस्थेचा पुढाकार : नागरिकांना इतिहास जाणून घेता येणार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरातील साडेपाचशे वर्षे प्राचीन गोंड़कालिन किल्ले व परकोटावर बऱ्याच ठिकाणी वृक्ष-वेली वाढल्या़ शिवाय, नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे मूळ चेहरा विद्रूप झाला़ हा प्रकार वाढल्यास ऐतिहासिक वारसा संपण्याचा धोका निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे इको-प्रो संस्थेच्या वतीने 'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले़स्वच्छता अभियानमध्ये रोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत श्रमदान करून शहरातील किल्ल्यांवरील उगविलेली झाडे व नागरिकांनी टाकलेला कचरा साफसफाई केली जात आहे़ आतापर्यंत अभियानात चंद्रपूर किल्ला परकोटचे ४ दरवाजे, ५ खिडक्या, ३९ बुरुजांपैकी २९ बुरूजांची स्वच्छ करण्यात आली आह़े़ किल्लाच्या भिंतीपैकी ७० टक्के भिंती व किल्ल्यावरुन पायदळ चालण्याच्या मार्गाची स्वछता करण्यात आली आहे़ किल्ल्याच्या विविध भागांची स्वच्छता झाल्यान नागरिकांना ऐतिहासिक सहल करता येऊ शकते़़ पर्यटक आणि विद्यार्थ्यांना गोंडकालिन स्थळांना भेट देऊन इतिहास व वास्तुंची माहिती जाणून आता शक्य झाले आहे़किल्ले परिसरातही स्वच्छतापठाणपूरा, जटपुरा, बिनबा, अंचलेश्वर गेट, विठोबा खिडकी, हनुमान खिड़की, बगड़ खिड़की, मसन खिडकी, चोर किडकी, आंबेकर लेआऊट, शाही मशीद, कोनेरी ग्राऊंड, दादमहल, आंबेकर लेआऊट आदी परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़सहकार्याची गरजकिल्ला परिसर आणि किल्ल्यावर घाण पसरू नये, याकरिता शहरातील प्रत्येक नागरिकाने सहकार्य केल्यास हा ऐतिहासिक हजारो वर्षांपर्यंत कायम राहणार आहे़ त्यासाठी मोहिमेला चळवळीचे स्वरुप आणण्यास मदत करावे़ 'मन की बात' मध्ये चंद्रपूर शहराची दखलस्वच्छता अभियानाला २०० दिवस पूर्ण झाले असता चंद्रपुरातील या श्रमदानाची दखल २९ आॅक्टोबर २०१७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात घेतली होती. चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला़ इको-प्रो संस्थेचे सदस्य आणि चंद्रपूर शहरातील नागरिक या मोहिमेत सहभागी झाल्याने ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरला आहे़