शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

मुद्रा योजनेचे कर्ज न मिळाल्याने बेरोजगार युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 5:09 AM

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील शिवारात सागर दिनकर वाघ (२४) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

संग्रामपूर (बुलडाणा) : संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील शिवारात सागर दिनकर वाघ (२४) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्याने चार पानी चिठ्ठी लिहिली असून त्यात शासकीय व्यवस्थेचा बळी ठरत असल्याचे म्हटले आहे.सागर हा उच्चशिक्षित होता. त्याने एम.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले; मात्र बेरोजगारीपुढे हतबल झाला. संग्रामपूर येथील बँक आॅफ महाराष्ट्रमधील बँक व्यवस्थापनाने सतत दोन वर्षे मुद्रा कर्जासाठी उंबरठे झिजवायला लावले; परंतु कर्ज मिळाले नाही. त्यामुळे आपण जीवन संपवित असल्याचे त्यांने चिठ्ठीत नमूद केले आहे. पोलिसांनी संग्रामपूर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखाधिकाऱ्यावर आत्महत्येसप्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.माझ्या मृत्यूनंतर कुटुंबाला५ लाख रुपयांची मदत द्यावी, तोपर्यंत माझा मृतदेह ताब्यात घेऊ नये, असेही चिठ्ठीत नमूद असल्याने गावकºयांनी सागरचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. दुपारपर्यंत मृतदेह तहसील कार्यालयातच होता.

टॅग्स :Suicideआत्महत्या