शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

बुलडाणा जिल्ह्यातील शाळा सुरू, मात्र महाविद्यालये बंदच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2021 12:14 PM

Buldhana News महाविद्यालये बंदच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  काेराेना महामारीचे संकटत पाहता, मार्च महिन्यांपासून शासनाने शाळा, महाविद्यालये बंद केले हाेते. काेराेनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर, शासनाने ५ ते १२वीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या आहेत. मात्र, महाविद्यालये बंदच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. मार्च महिन्यांपासून काेराेनामुळे शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली हाेती. महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन अध्यापन सुरू असले, तरी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी त्रस्त झाले आहे.  काेराेनाचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने अनलाॅक प्रक्रियेंतर्गत सुरुवातीला ९ वी ते १२वीपर्यंत शाळा सुरू केल्या हाेत्या. त्यानंतर, २७ जानेवारीपासून ५वी ते ८वी पर्यंतच्या शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, महाविद्यालये सुरू करण्याविषयी शासनाने कुठलाच निर्णय घेतला नाही. काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याविषयी महाविद्यालयीन विद्यार्थी जागरूक आहेत. मात्र, तरीही शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

महाविद्यालये सुरू हाेण्याची प्रतीक्षा लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या मात्र, महाविद्यालये सुरू करण्यासाठी केवळ चर्चाच सुरू आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे नुकसान हाेत आहे. अनेक महाविद्यालयांनी ऑनलाइन अध्यापन सुरू केले असले तरी ग्रामीण भागात नेटवर्कच राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. 

लहान मुलांच्या शाळा शासनाने सुरू केल्या आहेत. मात्र, माेठ्या मुलांचे महाविद्यालये बंदच आहेत. गत ९ महिन्यांपासून महाविद्यालये बंद असल्याने मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे, शासनाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे. - पूजा पवार, विद्यार्थीनी  

गत ९ महिन्यांपासून केवळ आऑनलाइन क्लास सुरू आहे. अनेकवेळा नेटवर्क राहत नसल्यने अध्ययन व्यवस्थीत हाेत नाही. शासनाने काेराेना विषयक नियमांचे पालन करून महाविद्यालये सरू करण्याची गरज आहे. अभ्यासक्रमही मागे पडला आहे. - शेफाली जाधव, विद्यार्थीनी  

काेराेनामुळे महाविद्यालये बंदच आहेत. परीक्षाही आऑनलाइन घेण्यात आल्या आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेउन एक महिना झाला. मात्र, प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू झाले नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान हाेत आहे. महाविद्याये सुरू करण्याची गरज आहे.- राेहन खरे, विद्यार्थी

मार्च महिन्यांपासून  महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. शासनाने लहान मुलांच्या शाळा सुरू केल्या असल्या तरी महाविद्यालये सुरु केले नाही. त्यामुळे, शासनाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटते. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची गरज आहे. - अक्षय गाेळे, विद्यार्थी

टॅग्स :buldhanaबुलडाणाcollegeमहाविद्यालय