शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामात तूट भरून काढण्याची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:26 IST

लहरी हवामानामुळे खरीप हंगामातील उत्पादनात घट झाल्यामुळे शे तकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे जमिनीखालील  पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली असून, अनेक विहिरीत पाणीसाठा आला  आहे.

ठळक मुद्दे४१ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी १ लाख ३६ हजार मेट्रिक टन खताचे आवंटन 

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लहरी हवामानामुळे खरीप हंगामातील उत्पादनात घट झाल्यामुळे शे तकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे जमिनीखालील  पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली असून, अनेक विहिरीत पाणीसाठा आला  आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आतापर्यंत ४१ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी केली  असून, त्यांच्यासमोर खरीप हंगामातील तूट भरून काढण्याचे आव्हान आहे.  त्यानुषंगाने कृषी विभागाने नियोजन केले असून, १ लाख ३६ हजार मेट्रिक टन ख तही रब्बीसाठी उपलब्ध आहे.जिल्ह्यात रब्बीचे १ लाख ३४ हजार ३९४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.  त्यापैकी ४१  टक्केपेक्षा जास्त म्हणजे ५५ हजार ७७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी  झाली. यासाठी १ लाख  ३६ हजार ५00 टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर आहे. जिल्ह्यात रब्बी  हंगामात  ज्वारी, मका, गहू ही पिके घेतली जातात. परतीच्या पावसामुळे शे तकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, रब्बीच्या पेर्‍यात वाढ होण्याची शक्यता  आहे. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी त्याने मोठी ओढ  दिलेली होती. परतीच्या पावसाने जमिनीत ओल व विहिरीत समाधानकारक पाणी  आहे.  त्यामुळे शेतकर्‍यांच्या रब्बीची अपेक्षा आहे. सध्या पेरणी सुरू असून, सरत्या  आठवड्यापर्यंत ४१ टक्केपेक्षा जास्त पेरणी झाली. सर्वांत जास्त पेरणी चिखली  तालुक्यात १७ हजार ३७४ हेक्टरवर करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यात  १0 हजार ९९५, जळगाव जामोद तालुक्यात ५00, संग्रामपूर २ हजार ५२५,  देऊळगाव राजा ३ हजार ९00, मेहकर २ हजार ६९४, सिंदखेड राजा ४ हजार  ८७४, लोणार ७ हजार ३२४, खामगाव ३ हजार ६0५, शेगाव ३४0, मलकापूर  ५७0, मोताळा १0६ व नांदूरा तालुक्यात २७0 हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात  आली आहे. रब्बी हंगामातील उत्पादन जास्तीत जास्त वाढण्यासाठी शेतकरी प्रय त्नशील  असल्याचे दिसून येत आहे. 

रब्बी हंगामासाठी पुरेशी रासायनिक खते उपलब्धयावर्षी रब्बीच्या पेर्‍याच्या अंदाजानुसार बियाणे व खतांच्या मागणीचा अहवाल  शासनाला एक महिन्यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. त्यादृष्टीने ८0 हजार २६  मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. तर शासनाकडून  एकूण १ लाख ३६ हजार ५00 मेट्रिक टन खताची उपलब्धता करून देण्यात आली  आहे. यावर्षी खरीप हंगामात पावसाची तूट असल्यामुळे खताचा साठा शिल्लक हो ता. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात मागणीपेक्षा जास्त म्हणजे एकूण १ लाख ३६  हजार ५00 मेट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध आहेत. त्यात युरिया ३१ हजार  मेट्रिक टन, डीएपी १८ हजार ७00 मेट्रिक टन, एमओपी ६ हजार मेट्रिक टन व इ तर खतांचा समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेती