शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

पावसाने पिकांना दिलासा; सिंचन प्रकल्पांमधील जलसाठाही वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 6:07 PM

खामगाव :  मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने केलेल्या दमदार आगमनाने पिकांना दिलासा मिळाला आहे. घाटाखालील सहा तालुक्यातील सिंचन प्रकल्पांमधिल पाण्याच्या पातळीतही यामुळे वाढ झाली आहे.

- देवेंद्र ठाकरे

खामगाव :  मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने केलेल्या दमदार आगमनाने पिकांना दिलासा मिळाला आहे. घाटाखालील सहा तालुक्यातील सिंचन प्रकल्पांमधिल पाण्याच्या पातळीतही यामुळे वाढ झाली आहे.

गेले काही दिवस पावसाने घेतलेली विश्रांती शेतकºयांसाठी चिंतेचा विषय ठरत होती. यामुळे हजारो हेक्टरवरील पिके सुकण्याच्या मार्गावर होती. पावसाने मारलेल्या दडीने दुष्काळाचे सावट पसरले होते. बराच काळ पावसाने खंड दिल्याने  पेरणीनंतरची पिकांची आंतरमशागतीची कामेही आटोपली होती. त्यामुळे सर्वच जण पावसाची प्रतीक्षा करीत होते. आधीच तब्बल महिनाभर उशीराने पेरण्या झाल्याने पावसाची नितांत गरज होती. अशातच पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकºयांची चिंता वाढली होती.  यावर्षी १०० टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, त्यामुळे सुरूवातीला शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण होते.  मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात हा अंदाज फेल ठरला. पावसाने उघडीप दिल्याने उडीद, मुगाची पिके धोक्यात आली. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर १६ आॅगष्ट पासून खामगावसह सहाही जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. यामुळे पिकांना जिवदान मिळाले. नागरिकांची तहान भागविणाºया  लघु तसेच मध्यम सिंचन प्रकल्पांमध्येही जलसाठा वाढला असून दुष्काळाचे सावट काहीसे कमी झाले आहे. खामगाव तालुक्यात ज्ञानगंगा, तोरणा, मन, मस, जळगाव जामोद तालुक्यातील गोडाळा, धानोरा, राजुरा, नांदुरा तालुक्यातील कंडारी, मलकापूर तालुक्यातील चिखली रणथम यासह इतरही सिंचन प्रकल्पांमधील जलपातळी साधारणपणे २ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे पिण्याचा प्रश्न सुटण्यास काही अंशी मदत होणार आहे.

 

 चाऱ्याचा प्रश्न मिटणार!

गेल्या तिन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे  काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आले. अनेक भागातील नदी-नाले मात्र अद्याप कोरडेच आहेत. जनावरांचा चाºयाचा प्रश्न काही प्रमाणात यामुळे सुटल्याचे दिसून येत आहे. अजुनही जोरदार पाऊस आवश्यक असला, तरी सध्या रानात भरपूर चारा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. पिकेही आनंदाने डोलत असल्यामुळे भविष्यातील चाºयाचा प्रश्न सुध्दा सुटणार आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी