शालीग्राम त्र्यंबक बोरुडे (२३) आणि वेदांत अमोल ठोकळ (१३) अशी या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. ...
शेकडो वर्षापासून सुरु असलेली परंपरा यावर्षी मात्र वैश्विक महामारी मुळे खंडित झाली आहे. ...
रोज आठ तास अभ्यास व जिद्द कायम ठेवल्याने यशाला गवसणी घालु शकलो, अशा भावना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशभरातून ७१० व्या रँकमध्ये उत्तीर्ण झालेल्या अभिजीत सरकटे यांनी व्यक्त केल्या. ...
लोणार सरोवर परिसराची त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसह, लक्ष्मण, सिता यांनी यात्रा केल्याची अख्यायिका सांगण्यात येते. ...
पहिल्या टप्प्यात २२ गावांतील पुनर्वसनाची कामे पूर्ण करून प्रत्यक्षात नागरिकांचे तेथे पुनर्वसन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषदच्या १० हजारावर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यात शनिवारी ७२ जण कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या आता १,८४० झाली आहे. ...
लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातून ९१ वा तसेच ओबीसी प्रवर्गातून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावणाºया विशाल नरवाडे यांच्याशी साधलेला संवाद ...
कंडारी-भंडारी येथील तलावात नियमबाह्य मासेमारी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच मत्स्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. ...
२२ वर्षीय युवकाने राहत्या घरी विष प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. ...