२१ सप्टेंबर रोजी पलसिद्ध मठामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष अनिल आवटी हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ... ...
व्यायामामुळे किंवा गरमीमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनमुळे आपल्या शरीरात आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. डिहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी ... ...
तहसीलदार यांना दिलेल्या निवदेनात नमूद केले की, मागील दीड वर्षांपासून देशातील महाविद्यालये बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी ... ...
कोरोना काळात असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाइलच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे शिक्षणापासून मुले ... ...
कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्राला फटका बसला. यामध्ये एसटी महामंडळाचेही प्रचंड नुकसान झाले. दुसऱ्या लाटेत एसटीची चाके थांबल्यामुळे बुलडाणा विभागाला कोट्यवधीचा ... ...