ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
अकोला : कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीची संच मान्यता यावर्षीपासून ऑनलाइन करण्यात आली; परंतु जिल्ह्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य संच मान्यतेची माहिती भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने, शिक्षण विभागाकडून त्यांच्यावर कारवाई क ...
तेल्हारा/सिरसोली : शेतकर्यांनो, आपल्या प्रश्नांसाठी संघटित व्हा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी रात्री सिरसोली येथील बैठकीत केले. सिरसोली येथे विजेचा लपंडाव सुरू असून, याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला होता. या पृष्ठभूमीवर ...