हिवराआश्रम : ‘रुग्णास डेंग्यूसदृश आजार’, या म थळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच जिल्हा हिवताप अधिकारी, कीटक संहारक, आरोग्य सहायक, आरोग्यसेवक, सेविका यांची चमू हिवराआश्रम येथे दाखल झाली. यावेळी आजारग्रस्त कुटुंबाला भेट देऊन परिसरातील घरांच ...
धाड : शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीसह राज्यात स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच कृषी क्षेत्रावरच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशा विविध मागण्यांकरिता धाडमध्ये सोमवारला प्रहार संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. प्रहारचे जि ...
चिखली : तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त तसेच संपूर्णपणे ‘ब्रॉन्झ’ धातुने बनविलेल्या स्थानिक डी.पी.रोड स्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळय़ाची विटंबना झाल्यानंतर या घटने ...
शेगाव: सन २0१७-१८ या वर्षासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ ऑगस्ट २0१७ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट ते ३0 ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेऊन गाव समित्या पुनर्गठित कराव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यां ...
मलकापूर: पत्नीशी उद्भवलेल्या वादातून पतीने ४ वर्षीय मुलगी व अडीच वर्षीय चिमुकल्यास गळा दाबून जखमी करीत पोबारा केल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी शहरातील बारादरी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी त्या निर्दयी पित्यास सावदा फैजपूर येथू ...
खामगाव: शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने घाटाखालील शेगाव, नांदुरा, मलकापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनाला शेतकर्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या आंदोलनामुळे काही ठिकाणी चक्काजाम झाला होता. त् ...
मेहकर: ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा उपक्रम शासनाकडून व विविध सामाजिक संघटनांकडून राबविण्यात येत आहे. तर स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अँस्ट्रल फाउंडेशन शाखा मेहकरच्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जी माता कन्येला जन्म देईल त्या मातेचा साडी व चोळी देऊन ...
लोणार: जागतिक पर्यटनस्थळ लोणार येथे अविघटनशील प्लास्टिक पिशव्यांमुळे कचर्याचे साम्राज्य वाढीस लागले आहे. यामुळे नगराध्यक्ष भूषण मापारी व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी पुढाकार घेत बाजारपेठेत कापडी पिशव्या नागरिकांनी वापराव्यात म्हणून जनजागृती उपक ...
बुलडाणा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये मागासवर्गीय मुलींचे ५० वसतिगृह महाराष्ट्र शासनाने मंजूर केले असून त्या सर्व वसतिगृहांना माई रमाई भिमराव आंबेडकर यांचे नाव विशेष बाब म्हणून देण्यात यावे, अशी मागणी एका निवेदनाद्व ...
बुलडाणा : आजच्या मोबाईल आणि संगणक युगातही वाचनाचे महत्व अबाधीत आहे. पुस्तकांची आणि वाचकांची गाठभेट घडविण्यासचे काम ग्रंथालय करतात. वाचन संस्कृतीचे जतन करण्यासह वाचनाची आवड वाढविण्याच्या कामात ग्रंथालयाचा मोठा हातभार आहे, असे प्रतिपादन जिल्हा कोषागार ...