कर्जमाफीचे फॉर्म भरताना शेतकर्यांना अतिशय त्रास होतो. अनेक शेतकरी मयत आहेत. त्यांचे फॉर्म कोणी भरावे हा प्रश्न निर्माण होत आहे. तर तालुक्या तील सरकारी बँकामध्ये बँक कर्मचारी शेतकर्यांना हीन दर्जाची वागणूक देवून त्रास देत आहेत, अशी तक्रार राष्ट् ...
वडार समाज हा मागासलेला समाज आहे. या समाजात शिक्षणाचा अभाव, गोरगरीब लोक मेहनत करून आपली उपजीविका चालवतात. शासनाकडून या समाजाच्या हितासाठी आतापर्यंत कोणत्याच फायद्याच्या योजना सुरू केलेल्या नाहीत. शासनाच्या विविध योजनांपासून हा समाज वंचित राहिलेला ...
बुलडाणा: यावर्षी झालेला अत्यल्प पाऊस व मागील काही वर्षांपासून टंचाईच्या झळ बसल्याचा अनुभव लक्षात घेता भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, म्हणून जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील तीन प्रादेशिक पाणीपुरवठा दुरुस्ती व देऊळघाट येथील पाणीपुरवठा योजनेच्य ...
बुलडाणा: शेतकर्यांना पेरणीसाठी लागणारे बँकेकडून पीक कर्ज दिल्या जाते; मात्र अनेक बँका नियमांवर बोट ठेवत असल्याने शेतकर्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही. पीक कर्जासाठी बँकांच्या अडवणुकीमुळे शेतकर्यांना खासगी सावकारांच्या दारात जावे लागते. ...
नि:स्पृह कर्मयोगी ही उपाधी आपल्या कर्तृत्वाने सार्थ रूपाला आणणारे तसेच वानप्रस्थ आश्रम स्वीकारून व्रतस्थ जीवन जगत असताना नि:स्वार्थ, निष्कलंक, समाजसेवेचा वसा घेतलेले कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे सेवाव्रतींसाठी ऊर्जास्रोत म्हणून कायम अग्रस्थानी रा ...
91वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे होणार आहे. मात्र संमेलनाच्या स्थळाची घोषणा करण्यात आल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले आहे. ...
बुलडाणा-हिवराआश्रम : देशाची राजधानी दिल्लीविरुद्ध ग्रामपंचायत स्तरावरील संस्थेच्या चढाओढीत रसिकाश्रयांचा विजय झाला. विवेकानंद आश्रमाने दाखविलेले धाडस व घेतलेल्या मेहनतीचा हा विजय असून, हिवराआश्रम येथे ९१ अ.भा. मराठी साहित्य संमेलन भव्य- दिव्य पार पाड ...
कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ४५७ शेतकर्यांनी नोंदणी केली होती. शासनाने अर्ज भरण्यासाठी गावोगावी केंद्र उभारल्याने आजपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार ५३४ शेतकर्यांना ऑनलाइन अर्ज भरता आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येणार् ...