राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा शहरातील जुन्या बस स्टॅन्डजवळ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील यांच्या वाहनाला ट्रकने धक्का दिला. त्यावरून दत्ता पाटील यांचा मुलगा व ट्रकचालक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यांच्यातील वादामुळे मार्गावर वाहतूक विस्कळीत ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथील चिखली रोडवरील मुलांचे निरीक्षणगृह तथा बालगृहातील दोन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक केलेल्या कनिष्ठ काळजीवाहक आरोपीस ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.बुलडाणा-चिखली रोडवरील मुलां ...
खामगाव: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत खामगाव शहराची राज्यस्तरीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर आता केंद्रीय तपासणी पथकाकडून शहराची तपासणी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी म्हणून, पालिकेने नवीन पथ ...
बुलडाणा: यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पात अल्प जलसाठा आहे. त्यात नादुरुस्त हातपंपांमुळे पाणीटंचाईत वाढ होणार असून, टंचाईग्रस्त १४0 गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ९७ हातपंपांचा आधार घ्यावा लागणार आहे. ...
साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे देशभरातून सहा निमंत्रणे आली होती. त्यापैकी दिल्ली मराठी प्रतिष्ठान, मराठी वाड्.मय परिषद बडोदा आणि विवेकानंद आश्रम, हिवरा आश्रम या तीन संस्थांत मोठी चुरस निर्माण झाली होती. त्या ...
तालुक्यातील भरोसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आवश्यक तितके शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत असून, वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण विभागाकडून कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करणे तर दूरच, उलटपक्षी रिक ...
बसस्थानक परिसरात असलेल्या चनखोरे कॉलनी, वडारपुरा, शर्मा ले-आऊट या भरवस्तीत देशी दारूचे दुकान होते. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर दुकान बंद झाले होते; मात्र हे दुकान पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, या दारूच्या दुकानाला परवाना देऊ नये, ...
पळशी बु.: केंद्र शासनाच्या जाचक अटीमुळे सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारे शालेय गणवेश बँक पासबुकच्या घोळात अडकले असून, गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थी गणवेशापासून वंचित तर पालकांना गणवेश खरेदीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. ...
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या कामास वेग येण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. मोताळा तालुक्यातील लिहा बु. या गावाच्या सरपंच सुरेखा ईश्वर पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन आपले गाव हगणदरीमुक्तीच्या वाटेवर नेले आहे. ऑगस्टमध्ये या गावाने शंभर शौचा ...
दिवसेंदिवस झाडे तोडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल दरवर्षी बिघडत चालला आहे. परिणाम पाऊस, पडण्यासाठी वातावरण तयार होत नसल्याने दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा परिणाम सतत पिकांच्या उत्पादनावर होत आहे. तर पिण्याच्या पाण्याचा प् ...