ज्ञानगंगा प्रकल्पातंर्गत येणार्या दिवठाणा गावातील नागरिकांना जवळपास जागा देवून त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई घरकूल योजनेमधून घरकुलांचा लाभ द्यावा, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरूवारी ...
बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा प्रकल्पाचा मृतसाठा मोठा आहे. त्यामधून प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात शेतकर्यांची पिके सुखणार नाही, याबाबत काळजी घेऊन त्या पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना कृषीमंत्री तथापालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरूवारी य ...
गुलाबी-सेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकर्यांच्या संभाव्य नुकसानाची शक्यता लक्षात घेता, सर्वेक्षण तसेच प्रत्यक्ष भेटीच्या आधारे बाधित क्षेत्राची माहिती कृषी विभागाकडून गोळा केली जात आहे. ...
ग्रंथांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. ग्रंथ पिढी घडविण्याचे, सुसंस्कृत करण्याचे काम करतात. ग्रंथालय चळवळ टिकली नाही तर नव्या पिढीला देशाचा इतिहास आणि संस्कृती कळणार नाही, त्यामुळे ग्रंथालय चळवळ टिकली पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे कृषी तथा जिल्ह्या ...
एचआयव्ही एड्स या महाभयंकर रोगाचा संसर्ग रोखण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा समन्वयक प्रमोद टाले यांच्या पुढाकारातून एचआयव्ही एड्समुक्त गाव ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात ये त आहे. यासाठी शंभर गावांची निवड करण्यात आली असू ...
नांदुरा तालुक्यातील मेंढळी येथील अमोल झांबेर या युवकाच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला नांदुरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरूवारी बोराखेडी पोलिसांनी त्याला नांदुरा न्यायालयात हजर केले होते. ...
लोणार तालुक्यातील हत्ता येथील १९ वर्षीय विवाहितेला तूर फवारणीचे औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह चार जणांना विरोधात पोलिसांनी गुरूवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. ...
खोदकामात सापडलेले दोन किलो सोने देतो असे सांगून इसारापोटी दिलेले आठ लाख रुपये घेऊन पलायन करणार्या चार आरोपींना सिंदखेड राजा पोलिसांनी अवघ्या ३० तासात अटक केली आहे. दरम्यान, यातील दोन आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे तर उर्वरि ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे दिवाळी गेली, आता काय शिमगा येऊ देता? अशा प्रकारचा नाराजीचा तीव्र सूर ग्रामिण भागात सरकारबाबत उमटत आहे. ...