बुलडाणा: पशुपालकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाचा विमा उतरविण्यात येतो; त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला सुमारे पाच हजार जनावरांचा विमा उतरविण्याचे लक्ष दिलेले आहे. ...
भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिली. ...