शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शरद पवार यांनी फक्त घर भरण्याचे काम केले - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 14:25 IST

शरद पवार यांनी केवळ घर भरण्याचेच काम केले घणाघाती टीका अमित शाह यांनी शुक्रवारी चिखली येथे केली.

चिखली (बुलडाणा) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल करत शरद पवार यांनी केवळ घर भरण्याचेच काम केले घणाघाती टीका अमित शाह यांनी शुक्रवारी चिखली येथे केली. त्यांचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नव्हे तर परिवारवादी पार्टी असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाशरप पवारांनी केलेल्या कामापेक्षा आम्ही पाच वर्षांत केलेली कामांची यादी सांगायची झाल्यास आम्हाला सात दिवस भाागवत सप्ताह सारखा सप्ताह घ्यावा लागेल,असे अमित शाह यावेळी म्हणाले.पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्र शिक्षण, कृषी, उद्योग यामध्ये आघाडीवर होता. मात्र, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले आणी महाराष्ट्राचा दर्जा खाली गेला. परंतू गेल्या पाच वर्षात राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने आणि केंद्रातील मोदी सरकारमुळे पुन्हा देशात महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे. मोदी सरकार आल्यानंतर सर्वात मोठा निर्णय झाला तो, म्हणजे कश्मिरमधील कलम ३७० हटविण्याचा. परंतू यावरही अनेक विरोधकांनी आवाज उठवला. हे कलम हटविल्यास काश्मिरमध्ये रक्ताचे पाट वाहतील असे काँग्रेसचे गुलाम नबी म्हटले होते, परंतू रक्ताचे पाट तर दूरच एक थेंबही रक्त याठिकाणी वाहिले नाही. कलम ३७० हटविण्यामागे महाराष्ट्राचा काय फायदा, असे अनेक प्रश्न विचारले गेले. परंतू देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे महत्त्वपूर्ण होते. आम्हाला देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे, काश्मिर हे भारत देशाचा मुकूट आहे, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.

देशात महाराष्ट्र नंबर एक बनवणारशाह म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना एकाही मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नव्हता. केंद्रातील काँग्रेस सरकारने कायम राज्यातला मुख्यमंत्री बदलण्याचे काम केले. मात्र, तु्म्ही फडणवीसांना निवडून दिले आणि मोदींनी त्यांना पाच वर्षे काम करण्याची संधी दिली. पुढील पाच वर्षामध्ये देशात महाराष्ट्र नंबर एक बनवणार असल्याचेही शाह यांनी सांगितले.

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाbuldhanaबुलडाणाchikhli-acचिखलीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस