शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

नव्या फळबागांना विमा योजना लागू; जुन्याची मात्र प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 14:21 IST

बुलडाणा: शासनाने नवीन फळबागांसाठी विमा योजना लागू केली आहे. मात्र प्रत्यक्षात पूर्वीच्या फळबागांचे नुकसान होऊनही अद्याप त्याची मदत देण्यात आली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शासनाने नवीन फळबागांसाठी विमा योजना लागू केली आहे. मात्र प्रत्यक्षात पूर्वीच्या फळबागांचे नुकसान होऊनही अद्याप त्याची मदत देण्यात आली नाही. गतवर्षी केळी फळबागेसह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते; मात्र त्याच्या विम्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना २०१९-२० करीता जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतील विम्याचा लाभ मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, लिंबू व चिकु या सहा फळपिकांसाठी मिळणार आहे. बँकेकडून अधिसूचित फळ पिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना तसेच बिगर कर्जदार शेतकºयांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची मुदत फळपिकनिहाय देण्यात आलेली आहे. बिगर कर्जदार शेतकºयांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची अंतिम मुदत संत्रा, पेरू, लिंबू, या फळ पिकांकरीता १४ जून, चिकु व मोसंबी फळपिकासाठी १ जुलै तर डाळींब पिकाकरीता १५ जुलै आहे. फळपीक निहाय निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र मागीलवर्षी दुष्काळाचा फटका बसलेल्या व नुकसान झालेल्या फळ पिकांचा विमा अद्यापही शेतकºयांना मिळाला नाही. त्यामुळे नवीन फबागेचा नवीन विमा काढावा की नाही, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)बोरखेड, पलढग येथे झाले होते नुकसानबुलडाणा तालुक्यातील बोरखेड व पलढग येथे काही शेतकºयांनी खरीप हंगामामध्ये केळी पिकाची लागवड केली होती. परंतू हिवाळ्यात डिसेंबर २०१८ व जानेवारी २०१९ मध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे केळीचे पिक करपून नष्ट झाले होते. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परंतू अद्यापही पिक विम्याचा लाभ मिळाला नाही.विम्याचा लाभ देण्याची मागणी४नुकसान झालेल्या फळबागांचा पिक विमा मंजूर करून देण्यात यावा, अन्यथा बँकेचे पिक कर्ज भरता येणार नाही व नवीन पिक कर्ज बँक देणार नाही, पुढील हंगामामध्ये कर्ज न मिळाल्यामळे शेतीची पेरणी करता येणार नाही, असे अनेक प्रश्न शेतकरी विठ्ठल गवळी, सुधाकर गवळी, दयाराम पायगव्हाण, अशोक खांडेभराड, आशा खांडेभराड यांनी जिल्हाधिकाºयांकडे उपस्थित केले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरी