शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ह्रदयद्रावक! शेतकरी महिलेनं स्वत:च रचलं सरण, त्यातच पत्करलं मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 07:38 IST

बुलडाण्यातील हृदयद्रावक प्रकार; आर्थिक कोंडीमुळे उचलले पाऊल

बुलडाणा : सततची नापिकी आणि दुष्काळामुळे तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथे एका शेतकरी महिलेने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री घडली. याच महिन्यात गावातीलच एका तरुण शेतकऱ्यांनेही गळफास लावून आत्महत्या केली होती. तसेच २००२मध्ये गावातील एका वृद्ध शेतकºयाने अशाचप्रकारे सरण रचून आत्महत्या केली होती.

धोत्रा भनगोजी येथील आशा दिलीपराव इंगळे यांनी बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गोठ्यात लाकडे रचून सरण रचले व त्यावर स्वत:ला पेटवून घेतले. त्यात त्यांचा जळून मृत्यू झाला. मृत शेतकरीमहिला आशा यांच्याकडे साडेतीन एकर शेती असून त्यांना दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले रोजंदारीने कामावर जातात. एका मुलीचे लग्न झालेले आहे. त्यांचे पती दिलीपराव इंगळे यांचे २००८ मध्ये हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या हिमतीने कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्याचा प्रयत्न चालविला. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या अल्प शेतात सातत्याने अत्यल्प उत्पन्न येत असल्याने प्रचंड आर्थिक कोंडी झाली होती.८० हजारांचे होते कर्जआशा यांच्यावर जिल्हा सहकारी बँकेचे ८० हजारांचे कर्ज तसेच काही खासगी देणे बाकी होते. यावर्षी सोयाबीनचे अत्यल्प उत्पन्न हाती आल्यानंतर त्यातून त्यांनी काही देणेकरांचे पैसे चुकते केले. मात्र, पुढे परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याने त्या काही दिवसांपासून नैराश्येत होत्या.

टॅग्स :FarmerशेतकरीWomenमहिलाSuicideआत्महत्याfarmer suicideशेतकरी आत्महत्या