शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ह्रदयद्रावक! शेतकरी महिलेनं स्वत:च रचलं सरण, त्यातच पत्करलं मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 07:38 IST

बुलडाण्यातील हृदयद्रावक प्रकार; आर्थिक कोंडीमुळे उचलले पाऊल

बुलडाणा : सततची नापिकी आणि दुष्काळामुळे तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथे एका शेतकरी महिलेने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री घडली. याच महिन्यात गावातीलच एका तरुण शेतकऱ्यांनेही गळफास लावून आत्महत्या केली होती. तसेच २००२मध्ये गावातील एका वृद्ध शेतकºयाने अशाचप्रकारे सरण रचून आत्महत्या केली होती.

धोत्रा भनगोजी येथील आशा दिलीपराव इंगळे यांनी बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गोठ्यात लाकडे रचून सरण रचले व त्यावर स्वत:ला पेटवून घेतले. त्यात त्यांचा जळून मृत्यू झाला. मृत शेतकरीमहिला आशा यांच्याकडे साडेतीन एकर शेती असून त्यांना दोन मुले आहेत. ही दोन्ही मुले रोजंदारीने कामावर जातात. एका मुलीचे लग्न झालेले आहे. त्यांचे पती दिलीपराव इंगळे यांचे २००८ मध्ये हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या हिमतीने कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्याचा प्रयत्न चालविला. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या अल्प शेतात सातत्याने अत्यल्प उत्पन्न येत असल्याने प्रचंड आर्थिक कोंडी झाली होती.८० हजारांचे होते कर्जआशा यांच्यावर जिल्हा सहकारी बँकेचे ८० हजारांचे कर्ज तसेच काही खासगी देणे बाकी होते. यावर्षी सोयाबीनचे अत्यल्प उत्पन्न हाती आल्यानंतर त्यातून त्यांनी काही देणेकरांचे पैसे चुकते केले. मात्र, पुढे परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याने त्या काही दिवसांपासून नैराश्येत होत्या.

टॅग्स :FarmerशेतकरीWomenमहिलाSuicideआत्महत्याfarmer suicideशेतकरी आत्महत्या